कौशल्याधिष्ठित शिक्षण आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक:सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांचे मत
सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतासाठी आणि २०२७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, कौशल्याची जोड मिळाल्यास आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट या गरजेनुसार कार्यरत असल्याचेही त्यांनी…