Headlines

कौशल्याधिष्ठित शिक्षण आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक:सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांचे मत

सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतासाठी आणि २०२७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, कौशल्याची जोड मिळाल्यास आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट या गरजेनुसार कार्यरत असल्याचेही त्यांनी…

Read More

रोज 16 तास काम, नकार दिला की इलेक्ट्रिक शॉक!:म्यानमारच्या छळछावणीत महाराष्ट्राचे तरुण ओलीस, सुटकेसाठी धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सोशल मीडियावर मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर छळछावण्यांमध्ये अडकवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरमहा ७०…

Read More

'आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत':सचिन अहिरांचे स्वागत करत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर…

Read More

पुणे मर्डर- हुडीमध्ये दिसलेली व्यक्ती चेतनच होती का:पोलिस चालण्याची पद्धत तपासेल, सियाचा खटला लढण्यासाठी 2 वकिलांचा दावा

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन कायदेशीर वाद समोर आला आहे. आरोपी सियाचा खटला लढण्यावरून ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि सियाच्या कुटुंबात वाद निर्माण होताना दिसत आहे. वास्तविक पाहता, ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि ॲड. विपुल दुशिंग या दोन वकिलांनी सिया गोयल यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्याचा दावा केला आहे. आशुतोष यांचे म्हणणे आहे की, सिया…

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:शेतकऱ्याचे हळदीचे कऱ्हे चोरणारा चोरटा गजाआड, 3 गुन्हे उघड, 1.98 लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून मंगळवारी तारीख 30 एक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात शेतातील हळद व इतर धान्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर…

Read More

एमपीएससी ऑनलाईन परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी:रोहित पवारांचा पाठिंबा, मुख्यमंत्री-आयोगाला भेटणार शिष्टमंडळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत असून, ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षांचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच यासंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला…

Read More

विधिमंडळावर अनुसूचित जातींचा मोर्चा:आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध; चर्चेशिवाय कोणतेही विधेयक आणू नये- वडेट्टीवार

उपवर्गीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या आरक्षणाच्या विभागणीचा डाव उधळून लावण्यासाठी ‘उपवर्गीकरण विरोधी पुनर्विलोकन समिती’च्या वतीने मंगळवारी मुंबईत विधिमंडळावर प्रचंड मोर्चा काढला आहे. सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेल्या या मोर्चात बौद्ध, ढोर, होलार, मातंग आणि चर्मकार यांसह अनुसूचित जातींमधील हजारो समाजबांधव सहभागी होणार असून, हा जनसमुदाय आता थेट विधिमंडळावर पोहोचला आहे. अनुसूचित जातींचे ‘अ, ब,…

Read More

Sachin Ahir Joins Shinde Faction; Thackerays Trust Broken

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे (UBT) 6 खासदार फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा आमदारांकडे वळवला आहे. शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची सुरुवात झाली असून, विधान परिषदेच्या उपसभापती पद . शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् 3 नावांची गुगली एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब अत्यंत गुप्त…

Read More

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून…

Read More