Headlines

Mumbai BEST Strike Halts NEET Exams; Protesting Workers Get MESMA Notice

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसच्या कर्मचाऱ्यांचा संप शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही मिटू शकलेला नाही. रविवार, २१ जून रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (NEET) पार्श्वभूमीवर हा संप सुरूच राहिल्याने . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊनही यातून कोणताही मार्ग न निघाल्याने मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान…

Read More

Hingoli Free Hostel Admission: Apply Until July 2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी,…

Read More

Prataprao Jadhav Attacks Aaditya Thackeray Ego; Leaders Left Thackeray

शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. कोलकात् . उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या चौकडीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…

Read More

CBI Challenges Acquittal in Pawanraje Nimbal Murder Case

२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाविरोध . भरदिवसा झाली होती पवनराजेंची हत्या तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात…

Read More

Padmasinh Patil Acquitted; Jitendra Awhad Reacts to Nimbalkar Case

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, राष्ट्रवादी काँग् . पहिला निकाल महत्त्वाचा असतो न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मला सुरुवातीपासूनच शंभर टक्के खात्री…

Read More

CBI Moves High Court; Amit Shah Directs Action

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांची चर्चा मुंबई सत्र न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले…

Read More

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात किंग खानची हजेरी:'कोई मिल गया' गाण्यावर धरला ठेका! VIDEO व्हायरल

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची नात व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहाची सध्या लगबग सुरू असून, त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात शुक्रवारी पार पडलेल्या त्यांच्या भव्य संगीत सोहळ्याचा एक खास व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये…

Read More

20-20 वर्षे निकाल न लागणे हाही अन्यायच!:पवनराजे हत्याकांड निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावरही सूचक विधान

राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले, अशी…

Read More

पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार:ओमराजे निंबाळकर म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झाला नाही, मतदार संघात जावून लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार

पवनराजे हत्याकांड्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ओमराजे म्हणाले की, सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच…

Read More

कारची काच फोडून 10 लाख पळवणारी आंतरराज्य टोळी गजाआड:हिंगोली गुन्हे शाखेची आंध्रप्रदेशात धडक कारवाई

वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावावरून शनिवारी ता. 20 अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. 11 दिवसांत तब्बल 70 ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून…

Read More