Headlines

Raj Thackeray Alleges MLAs Sold for Crores, Power Deal with Adani

“राज्यात शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि इकडे १००-५० कोटींना आमदार-खासदार विकले जात आहेत. दुसरीकडे निवडणुका आणि मतदार याद्यांमधून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नवनवे वाद उकरून काढले जात आहेत,” असा घणाघात . महाराष्ट्राची वीज अदानींच्या घशात घालण्याचा डाव राज ठाकरे यांनी महावितरणच्या (MSEDCL) सद्यस्थितीवर एक अत्यंत धक्कादायक दावा केला. भारताच्या…

Read More

‘ऑपरेशन टायगर’चा पहिला फोटो समोर!:पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीने चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर या संपूर्ण घडामोडींचा कथित पहिला फोटो समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोमुळे पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचालींबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या छायाचित्रात ठाकरे गटाची साथ सोडणारे…

Read More

अमित शहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा:सपत्नीक अंबाबाईचे दर्शन, 1448 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ, सीमा प्रश्नावरही राजकीय हालचाली

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासह मंदिर परिसरातील तब्बल 1447.95 कोटी रुपयांच्या…

Read More

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना विविध व्यवसाय आणि शेतीविषयक लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून,…

Read More

रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन‎

बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही…

Read More

आषाढी वारी तयारी:वारकऱ्यांची सेवा, 23 जर्मन हँगर शामियाने, 220 टँकर तर 158 तात्पुरती उपचार केंद्र, जिल्हा परिषद सीईओंची माहिती, पालकमंत्री गोरे यांनी घेतला आढावा‎

आषाढी वारीत निमित्त येणाऱ्या वारकरी मंडळींच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावरील स्वागत कमानी थाटल्या जाणार आहेत. स्वच्छतेची काळजी म्हणून ५ हजार फिरते शौचालय, २०० पाण्याचे टँकर. आरोग्यासाठी १५८ तात्पुरते उपचार केंद्र तर १२१ बाईक ॲम्बुलन्स . पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे दूर दृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा पालखी सोहळा नियोजनाचा…

Read More

भिवंडीत शोरमा-पिझ्झातून फूड पॉयझनिंग:लहान मुलांसह 37 जणांची प्रकृती बिघडली, फूड आउटलेट मालकावर गुन्हा

बाहेरचे फास्ट फूड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित फूड आउटलेटमधून शोरमा आणि पिझ्झा खाणे अनेक कुटुंबांना चांगलेच महागात पडले. पिझ्झा खाल्ल्यानंतर काही तासांतच लहान मुलांसह तब्बल 37 जणांना फूड पॉयझनिंग झाली असून, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्याच दिवशी सुरू झाला त्रासाचा फेरा…

Read More

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची दमदार कामगिरी:7 सुवर्ण, 10 रजत, 14 कांस्य पदकांवर खेळाडूंनी कोरेले आपले नाव‎

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ११ ते १५ जून दरम्यान आयोजित पहिल्या कब क्लास, कॅडेट व सब-ज्युनिअर मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ पदके पटकावली. यात ७ सुवर्ण, १० रजत आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सब- ज्युनिअर मुलींच्या गटात स्वराली वानखेडे आणि मनस्वी सावंग यांनी सुवर्णपदके जिंकली. त्रिशा…

Read More

उपजिल्हा रुग्णालय मोर्शीत जागतिक ‘सिकलसेल’ जागरूकता दिन साजरा:वेळेवर वैद्यकीय उपचार घेत त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन, मान्यवरांची उपस्थिती‎

दरवर्षी १९ जून हा दिवस जगभरात जागतिक सिकलसेल जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २००८ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. सिकलसेल हा एक गंभीर अनुवंशिक आजार असून रक्ताशी संबंधित आजार आहे. . लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ ची अधिकृत…

Read More

श्रमदानातून ग्रामस्थांनी उभारला जलतारा:एकत्र येत शोधला पाणी वाया जाण्याच्या समस्येवर उपाय, पंचक्रोशीत कौतुक

चिखलदरा तालुक्यातील ग्राम सावऱ्या येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत सार्वजनिक हँडपंपामधील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी श्रमदानातून जलतारा उभारण्याचे कार्य केले. गावातील सार्वजनिक हँडपंप परिसरात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येत श्रमदान करून हे…

Read More