Headlines

दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी‎

परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य…

Read More

अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा:टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांच्या सुरांनी दुमदुमले पैठण शहर; भाविकांनी टाकली पावली‎

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या परंपरागत अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा झाला. वारकरी संप्रदायातील भक्तिरस, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अश्व रिंगणाच्या दर्शनाने शहर भक्तिमय झाले. पैठणक . संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान नगर प्रदक्षिणा झाली. खंडोबा मंदिर ते बसस्थानक या मार्गावर पारंपरिक पद्धतीने…

Read More

एव्हिएशन मार्केटला धक्का:इराण युद्ध परिणाम… जूनपासून 7% कमी फ्लाइट्स, भाडेही वाढणार, दिल्ली-मुंबईसह छोट्या शहरांच्या रूट्सवर कपात

देशातील दोन मोठ्या एअरलाइन्स एअर इंडिया आणि इंडिगो जूनपासून देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करणार आहेत. एटीएफच्या विक्रमी किमती आणि पश्चिम आशिया संकटाच्या परिणामाने एअरलाइन्सचा खर्च वाढवला आहे. बाजारात ९०% पेक्षा जास्त हिस्सेदारी असणाऱ्या या दोन्ही एअरलाइन्सच्या कपातीचा परिणाम भाड्यावरही पडेल. दोन्ही कंपन्यांनी ९० दिवसांसाठी देशांतर्गत नेटवर्क मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये २८%…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरमुळे प्रभादेवीत संघर्षाची ठिणगी:मैदानावरील पार्किंगवर रहिवाशांनी घेतला आक्षेप

सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील ऐतिहासिक नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंगच्या निर्णयाने विकासाच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी या निधीतून उभारल्या जाणाऱ्या सुविधांमुळे स्थानिक रहिवाशांच्या हक्काच्या मोकळ्या जागेवर गदा येत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून आता उबाठा आणि स्थानिक रहिवासी…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई

पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी धडक कारवाई केली असून, पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 अशा एकूण 40 उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासह…

Read More

मी दिल्लीला आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले:पण मी मजेत असतो, कोणाच्या पोटात दुखतंय ते बघत असतो; उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोनपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अत्यंत आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज…

Read More

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना कर्मचारी स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी माहिती संकलित करत होते. त्यावेळी एका घरात एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक

मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पुंछ जिल्ह्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांचे कसब पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे….

Read More