हिंगोलीकरांनी दाखविलेले प्रेम कधीही विसरणार नाही:मुख्याधिकारी अरविंद मुंढेंचे प्रतिपादन, बदली झाल्याबद्दल पालिकेकडून सत्कार
हिंगोली पालिकेत काम करतांना नागरीकांनी दाखविलेले प्रेम व विश्वास कधीही विसरू शकणार नाही, नागरीकांच्या सहकार्यामुळे हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यस्तरावर क्रमांक मिळवू शकलो असे प्रतिपादन तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी गुरुवारी ता. २५ केले आहे. हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात तत्कालीन मुख्याधिकारी मुंढे यांचा बदली झाल्याबद्दल सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी गटनेते श्रीराम बांगर,…