Headlines

सातबारा दुरुस्तीपासून ते शेतरस्त्यांपर्यंत:महसूल शिबिरातून बळीराजाला दिलासा, राहात्यात समाधान‎ शिबिराद्वारे विविध ‎दाखल्यांचे वितरण‎

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक- १ अंतर्गत महसूल विभागाच्या राहाता मंडलाच्यावतीने विविध विभागीय शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. साई विठ्ठला लॉन्समध्ये शिबीर आयोजित केले होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नायब तहसीलदार बाळासाहेब…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भोंदू खरातचा मुक्काम नाशिकच्या कारागृहात, शिर्डी न्यायालयाकडून 14 दिवस न्यायालयीन कोठडी

भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शिर्डी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातच्या भोंदूगिरीचा गेम ओव्हर झाला असताना अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल असल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. खरातला शनिवारी शिर्डी न्यायालयात हजर करण्यात…

Read More

भुरी रोगाने घोर; बळीराजावर मिरची उपटून फेकण्याची वेळ:औषध फवारणी करुनही फरक पडत नसल्याने बळीराजा हैराण‎

शिवार दुपारचे दोन वाजले, उन्हामुळे अंगाची लाहिलाही पण शेतकऱ्याच्या अंगाला घाम नाही तर थेट काळजातून घाम फुटलाय. कारण महागडी औषध फवारणी करुनही मिरचीच्या हिरव्यागार मिरचीच्या प्लॉटवर आलेला भुरी रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आह . तालुक्यात मिरची लागवड नऊ हजार हेक्टर पार एकरी खर्च एक लाखांवर Source link

Read More

वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप‎

शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

पुण्याची घटना:“गे-डेटिंग ॲप’वरून तरुणांना जाळ्यात ओढणारे अटकेत, एका सराईत आरोपीसह अल्पवयीन साथीदार ताब्यात

पुण्यात डेटिंग ॲपच्या माध्यमातून गुन्हेगारीचे नवे आणि धक्कादायक स्वरूप समोर आले आहे. “गे डेटिंग अँड चॅट’ या ॲपचा वापर करून तरुणांना एकांतात बोलावणे, त्यांना बेदम मारहाण करणे आणि लुटणे अशा गंभीर कृत्यांचा छडा वारजे माळवाडी पोलिसांनी लावला आहे. पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला…

Read More

मीरा-भाईंदर घोटाळा:6 हजार कोटींच्या भूखंडावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली, राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर खपवून घेणार नाही- बावनकुळे

मीरा-भाईंदर येथील ६ हजार कोटी रुपये मूल्याची २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत, सरकार जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत सांगितले की, “राज्यावर कर्जाचा…

Read More

जिल्हाधिकारी येरेकर यांनी चिखलदरा विकासकामांचा घेतला आढावा:मडकी येथे पर्यटन आणि जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मडकी येथे त्यांनी सिमेंट नाला बांधकामाचा आढावा घेतला आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मडकी परिसराला निसर्गाचे कोंदण लाभले असून, ते अधिक सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित करावे, असे सांगितले. यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही समायोजन प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकूण…

Read More

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात:मुंबई-पुणे महामार्गावरील घटना, गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची दिली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन…

Read More