Headlines

अखेर गडचिरोली प्रशासन जागे:सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमावली जारी

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे परिपत्रक जारी केले आहे. ही दुःखद घटना 10 ऑगस्ट रोजी घडली. यात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…

Read More

ज्येष्ठ नागरिकाची 4.98 लाखांची फसवणूक:मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

मतदार नोंदणी यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची 4 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहतात. त्यांच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला निवडणूक आयोगाचे कर्मचारी भासवून, मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (SIR…

Read More

58 लाख कुणबी नोंदींपैकी 37 लाख नोंदी जुन्याच:बबनराव तायवाडेंचा दावा, म्हणाले- मनोज जरांगेंच्या आताच्या आंदोलनाचा संबंध नाही

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कुणबी-मराठा बांधवांना मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याच्या प्रकारामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपला पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून याप्रश्नी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. तसेच, प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या कारवाईवरून जरांगे पाटील…

Read More

'Gen Alpha' आता प्रश्न विचारतेय, सत्तेला उत्तर द्यावेच लागेल!:कुठे बाटलीचा माइक, तर कुठे 'शिक्षक द्या'ची मागणी; मुलांचे व्हिडिओ शेअर करत वडेट्टीवार कडाडले

आजची नवी पिढी आता थेट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागली आहे. त्यांना हिंदू-मुस्लिम द्वेष किंवा भावनिक राजकारण नकोय, तर त्यांना चांगले रस्ते आणि शाळेत शिक्षक हवे आहेत,” अशा शब्दांत राज्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारला टीका केली आहे. विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत…

Read More

Gadchiroli Ashram School Death Controversy; Ashok Uike Resignation Demand

गडचिरोलीतील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आदिवासी विद्यार्थी संघाने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी करत 25 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्यातील . गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा…

Read More

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून EWS विद्यार्थ्यांची अडवणूक:खासदार सुप्रिया सुळेंनी वेधले केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष, तातडीच्या कारवाईची मागणी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून फी सवलतीचा लाभ दिला जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत थेट केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे…

Read More

नागपुरात भीषण अपघात:भरधाव कार उभ्या ट्रकला धडकली, दोन अल्पवयीन मित्रांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या आनंदावर काळाने अचानक घाला घातला आहे. नागपुरातील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर आनंद बेहार, भौमिक अमोल लारोकर…

Read More

Congress Leader Ashramshala Controversy; Will Sanjay Raut Speak?

अमित शहा काल संसदेत आल्यानंतर राहुल गांधी यांनी पळ काढला. राहुल गांधी हे पळून जाणारे नेतृत्व आहे, ते पराभव झाला की पळून जातात, त्यामुळे पळणारे आणि प्रश्नांची उत्तरे देणारं कोण नेतृत्व आहे जनतेला माहिती आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म् . नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीतील आश्रम शाळेचा परवाना रद्द करत दोषींवर…

Read More

Rajabhau Waje Slams Maharashtra Govt Over Closed Industries & Land Policy

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आणि उद्योग आणल्याचे दावे सरकारकडून केले जात असतानाच राज्यातील बंद पडलेल्या कंपन्यांचा मुद्दा पुढे आला आहे. मुंबईत तब्बल 12 हजार 9 कंपन्या, तर पुण्यात 6 हजार 433 कंपन्या बंद झाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळास . पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक परिस्थितीवर भाष्य केले. सरकारकडून विविध ठिकाणी हजारो कोटी…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संभाजीनगरात महामोर्चा:विभागीय आयुक्तालय ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता आज मोर्चामुळे बंद

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, बुधवारी (12 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिपब्लिकन सेना’चे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात तब्बल 50 हजार ते 1 लाख भीमसैनिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 600 हून अधिक पोलिसांचा…

Read More