Headlines

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!:बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

नागपूर विधान परिषदेत मोठा ट्विस्ट!:शरद पवार गटाचे 6 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा

नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे हिंगणा नगरपंचायतीतील तब्बल सहा नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, हे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची आणि त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे झुकते माप दिल्याची कुजबूज सुरू झाल्याने नागपूर विधान परिषद…

Read More

चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर:वडेट्टीवार-धानोरकर गट पुन्हा आमनेसामने; गटनेता बदलण्यासाठी 16 नगरसेवक विभागीय आयुक्तांच्या दारी

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत गटबाजीमुळे महापौरपद गमावणाऱ्या काँग्रेसमधील वाद आता पूर्णपणे विकोपाला गेला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाने आता उघड बंडाचे रूप घेतले आहे. धानोरकर गटाचे १६ नगरसेवक विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्यासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेणार आहेत….

Read More

शिवबंधन बांधून किंवा शपथा घेऊन माणसं टिकत नाहीत:उद्धव ठाकरेंची पक्षावर पकडच नाही, राऊतांनाही अनेकदा 'मातोश्री'वर प्रवेश मिळत नाही- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड नाही. त्यामुळे त्यांनी बोलावून सुद्धा पक्षाच्या बैठकीला कोणी येत नाही. त्यांनी सोडून जा म्हटले किंवा नाही यामुळे काही फरक पडत नाही. मविआचे सरकार असताना यांचे आमदार निघून गेले तेव्हाही ते असेच बोलत होते. कारण उद्धठ ठाकरेंच्या सांगण्यावर कोणी थांबणार नाही आणि येणार सुद्धा नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन…

Read More

अंजनगाव-कोंडेश्वर मार्गाचे काम रखडले:ग्रामस्थ त्रस्त, 2018 मध्ये 25 कोटींचा निधी मंजूर, 2026 मध्ये 1 कोटींच्या कामाचे भूमिपूजन

अंजनगाव बारी अंजनगाव बारी ते तीर्थक्षेत्र कोंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून स . तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीत या मार्गाच्या नूतनीकरण व डांबरीकरणाचा स्पष्ट उल्लेख असतानाही कामाला अपेक्षित गती…

Read More

30 महिला बचतगटांची फसवणूक!:हप्त्याचे पैसे बँकेत न भरता वसुली कर्मचाऱ्यानेच केले फस्त

कळमनुरी येथील सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने महिला बचतगटाच्या पैशाची वसुली करून त्यांच्या खात्यात भरणा केलीच नसल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वसुली कर्मचाऱ्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथे सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीची शाखा आहे. या शाखेकडून महिला बचतगटांना विविध…

Read More

हिंगोलीत विवाहितेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ काढला:ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार, दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

हिंगोली जिल्ह्यातील एका विवाहित महिलेला धमकी देऊन अत्याचार केला अन अश्लील व्हिडिओ काढून बदनामीची धमकी देणाऱ्या एका तरुणासह दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास कामाला गती दिली असून दोन्ही आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील…

Read More

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण:तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकालाची शक्यता; खासदार निंबाळकर मुंबई सत्र न्यायालयात हजर

राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता या संवेदनशील खटल्याची सुनावणी होणार असून, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या सुनावणीसाठी पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण…

Read More

नांदगाव पेठ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले:आरक्षण सोडत जाहीर, साेडतीने समीकरणात बदल; गावांत इच्छुकांच्या हालचालींना वेग‎

नांदगाव पेठ2 तासांपूर्वी कॉपी लिंक नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आण Source link

Read More

नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती:अंबादास दानवेंचा सरकारविरोधात एल्गार; आज मराठवाडाभर ट्रॅक्टर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता थेट रस्त्यावर उतरली आहे. शिवसेना (उबाठा) नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ठाकरे गटाने या आंदोलनाचे रणशिंग फुंकले….

Read More