Headlines

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल:बारामती 23 तर राहुरी मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात

बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून राज्यभराचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांची कामगिरी काय ठरते, याकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे राहुरी मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आमदार शिवाजीराव…

Read More

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती, पथदिव्यांचेही जिओ टॅगिंग करणार:पथदिवे देखभाल, दुरुस्ती पालिकाच करणार‎

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व नागरी सुविधांशी संबंधित तीन निर्णय घेण्यात आले आहेत. पूर्व आणि उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणे, शहरातील सर्व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे स . मनपा क्षेत्रातील एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती व नवीन एलईडी लाइट्स लावणे, सीसीएमएसचा पुरवठा, स्थापना व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत…

Read More

चांदी ₹3,754 ने वाढून ₹2.70 लाख किलो:या वर्षी ₹39 हजारने महागली; सोने ₹505 ने वाढले, 10 ग्रॅमची किंमत ₹1.59 लाख

आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५०५ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत ३,७५४ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने २५ हजार आणि चांदी ३९ हजार रुपयांनी महागले यावर्षी…

Read More

हिट अँड रन:हायवाची महाविद्यालयीन तरूणींच्या मोपेडला धडक; एक ठार, दोघी जखमी, चालक पसार, सातारा परिसरातील घटना

हायवाने 3 मैत्रिणी जात असलेल्या मोपेडला धडक दिली. यात अंगावरून चाक गेल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 मैत्रिणी जखमी झाल्या. घटना घडूनही हायवाचालक घटनास्थळी थांबला नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत कुणीही चालक ठाण्यात आला नसल्याची माहिती आहे. हा प्रकार 13 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ घडला. प्रतीक्षा…

Read More

प्रियंका गांधींच्या जाऊबाईंचा जमीन वाद हायकोर्टात:लोकांना हटवणे, महिला – मुलांना रोखल्याचा आरोप; SDM – SHO ला पाचारण

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जाऊबाई सायरा वाड्रा यांच्याशी संबंधित किच्छा येथील चर्चित 8 एकर खान फार्म जमीन वाद आता उत्तराखंड उच्च न्यायालयात पोहोचला आहे. जबरदस्ती कब्जा आणि प्रशासनाच्या कथित संगनमताच्या आरोपांवरील याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने संबंधित एसडीएम आणि किच्छा कोतवालीच्या पोलीस ठाणे प्रमुखांना 6 जुलै रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले…

Read More

गैरसोय:फुलंब्रीमध्ये मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही मिळाले नाही इंधन, नातेवाइकांवर रस्त्यावरील वाहनांकडून डिझेल मागण्याची वेळ

ग्रामीण भागात सध्या जाणवत असलेल्या तीव्र डिझेल टंचाईचा फटका अत्यावश्यक सेवेला बसला असून, मध्यरात्री डिझेलअभावी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पेट्रोल पंपावरच अडकून पडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगे येथील रहिवासी आरेफा शेख हसन (५७) या फुलंब्री येथे राहणारा आपला मुलगा खाजू शेख हसन याला भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, फुलंब्रीत असतानाच त्यांना…

Read More

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट…

Read More

यूपीतील बांदा, महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सर्वात उष्ण, 47.6°C:दिल्लीत 14 वर्षांनंतर मे महिन्यात सर्वात उष्ण रात्र; पंजाबमध्ये शाळा-कार्यालयांच्या वेळा बदलल्या

देशाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी ही सोमवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाणे ठरली, जिथे कमाल तापमान 47.6°C नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे 47.2° तापमान नोंदवले गेले. दिल्लीत कमाल तापमान 43°C च्या वर पोहोचले, तर किमान तापमान 32.4°C नोंदवले गेले. हवामान विभागाच्या…

Read More

तळेगावमध्ये ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू:उष्माघाताने झाल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा प्रसंग

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. प्रदीप शेषराव वाघ असे त्यांचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप वाघ नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर गेले होते. तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More

शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेने उपसंचालक कार्यालय दणाणले:मोफत शिक्षणप्रकरणी शिक्षक झाले आक्रमक‎

सामान्यांचे मोफत शिक्षण संपवण्याचा डाव शासनाने आखला आहे. तो यशस्वी करण्यासाठी आधी मराठी शाळा बंद पाडण्याचे धोरण आखण्यात आले. आता त्याहीपुढे जाऊन विचित्र ऑनलाईन संचमान्यतेद्वारे शिक्षकांची संख्या घटविण्याचे काम सुरु झाले आहे. या दोन्ही बाबींना विरोध करण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसीएशनने (विज्युक्टा) कंबर कसली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे धरणे…

Read More