Headlines

वैरागच्या विकासासाठी नगरपंचायत द्या- राऊत‎:उजनीच्या पाण्यामुळे उत्तर बार्शीचा चेहरा बदलला

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही उत्तर बार्शी भागात उजनीचे पाणी पोहोचल्यामुळे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवत नाही. वैराग परिसरातील धरणांमध्येही उजनीचे पाणी आणण्यात यश आले. तर शेतीसह उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल, आणि वैरागच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. वैराग व परिसरातील लिंगायत समाजाच्या वतीने शनिवारी (दि. २) आयोजित सत्काराला उत्तर…

Read More

कुर्डुवाडी जनता बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुनराव बागल यांची तिसऱ्यांदा निवड:चुरशीच्या लढतीत सुरेश शहा पॅनलचे वर्चस्व; विजयसिंह परबत यांचा पराभव‎

येथील जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत सुरेश शहा पॅनलचे अर्जुनराव बागल यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा ८ विरुद्ध ७ अशा एका मताने पराभूत करत बँकेच्या सत्तास्थानी पुन्हा एकदा बा . ​या चुरशीच्या निवडणुकीत बागल यांच्या विरोधात विजयसिंह परबत उभे होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुनराव…

Read More

धर्म आचरणाची गोष्ट, मात्र आज राम मंदिरातही सोने चोरी:मंगळवेढ्यातील धनश्री प्रवचनमालेत ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे परखड भाष्य‎

धर्म ही आचरणाची गोष्ट आहे. भांडणाची नाही. भरत चौदा वर्षे अयोध्येत राहूनही खुर्चीवर बसले नाहीत. शत्रुघ्नाने कशाला हात लावला नाही. आज राम मंदिरात चोरी होते. आपले धर्माचरण कुणीकडे चालले आहे, ते कळत नाही, असे परखड विचार अॅड. जयवंत बोधले महाराज यांनी निरू . भक्ताची निंदा भक्ताची नसते भक्त जिचा दास आहे, त्या मालकाची असते, त्यामुळे…

Read More

दर्जेदार सेवा देण्यासाठी उपकेंद्रांची गुणवत्ता महत्त्वाची- दिलीप दोडके:महावितरणच्या जणूना विद्युत उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय आएसओ मानांकन‎

जिल्ह्यातील बडनेरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ३३/११ केव्ही जणूना विद्युत उपकेंद्राचे सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. उपकेंद्रात झालेल्या सर्व सुधारणा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार झाल्यामुळे या उपकेंद्राला ‘आयएसओ 9001:2015′ हे मानांकन देवून सन्मानित करण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सीई दोडके म्हणाले की, विद्युत उपकेंद्राची गुणवत्ता थेट…

Read More

दोन्ही ठाकरे एकत्र लढले, तरी बेस्ट निवडणुकीत पराभूत झाले:आदित्य ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एका पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाणाऱ्यांनी आधी नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही कसा पराभव झाला, हे विसरू नये, असा घणाघात नितेश…

Read More

जिल्हा परिषदेत हिरकणी कक्ष, विशाखा समिती नाही:कर्मचारी संघटनेने उघड केले संपूर्ण वास्तव‎

जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये हिरकणी कक्ष, विशाखा समिती नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष’ तसेच समुपदेशन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. कर्मचारी संघटनेच्या पाहणीनुसार भातकुली पंचायत…

Read More

बांकीपूरमधील पराभव म्हणजे मोदी-भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचे उदाहरण:जंतरमंतर आंदोलन अन् राम मंदिर प्रकरणामुळेच भाजपचा पराभव- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता किती घसरली याचे बांकीपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून भाजप जिंकत आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जिथून 40 हजारांच्या लीडने निवडून आले होते त्या जागेवरील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होतो, याला कारण आहे जंतरमंतरवरील आंदोलन, राम मंदिर लुट प्रकरण, नवीन यांच्या प्रचार यात्रेत हनुमानाला नाचायला लावले हे लोकांना लागले…

Read More

सुनेत्रा पवारांना 'गुंगी-गुडिया' म्हणणं कसली भाषा?:पृथ्वीराज चव्हाणांना हे योग्य वाटते का? अंजली दमानियांचा काँग्रेसवर हल्लाबोल

बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून धनंजय मुंडे यांनी रोखल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. मात्र, काँग्रेसच्या या शब्दप्रयोगावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. अंजली दमानियांचे सडेतोड प्रत्युत्तर काँग्रेसने वापरलेल्या शब्दांवर तीव्र आक्षेप…

Read More

WhatsApp Account Review Issue; India Users Blocked Features Statement

1 तासापूर्वी कॉपी लिंक इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने भारत आणि इतर काही देशांमध्ये अनेक वापरकर्त्यांच्या खात्यांना २४ तासांसाठी रिव्ह्यूमध्ये टाकले आहे. या काळात ॲपची सर्व वैशिष्ट्ये ब्लॉक करण्यात आली. या समस्येनंतर प्रभावित वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या तक्रारी नोंदवल्या. या प्रकरणी कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. ८ प्रश्नांच्या उत्तरात संपूर्ण प्रकरण समजून घ्या……

Read More

बाल रंगभूमीवर अहिल्यादेवींचे शौर्य, पराक्रम:सायली जुमडे, नारायणदास लढ्ढा शाळा अंतिम फेरीत; युवा कलाकारांनी वेधले लक्ष‎

बालरंगभूमी परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती संस्थेच्या स्थानिक शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा कार्यक्रम हव्याप्र. मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. बाल नाट्य दिनी पार पडलेला हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवात बालकलावंतांनी अहिल्यादेवींच्या शौर्य, शैक्षणिक उपक्रम, पराक्रम व सामाजिक…

Read More