वैरागच्या विकासासाठी नगरपंचायत द्या- राऊत:उजनीच्या पाण्यामुळे उत्तर बार्शीचा चेहरा बदलला
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही उत्तर बार्शी भागात उजनीचे पाणी पोहोचल्यामुळे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवत नाही. वैराग परिसरातील धरणांमध्येही उजनीचे पाणी आणण्यात यश आले. तर शेतीसह उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळेल, आणि वैरागच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. वैराग व परिसरातील लिंगायत समाजाच्या वतीने शनिवारी (दि. २) आयोजित सत्काराला उत्तर…