Headlines

अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी‎

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे दि.१७ मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण क . श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बाबत भक्तनिवास येथे बैठक…

Read More

पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी

भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More

सिल्लोडमध्ये मिरची 1500 हेक्टरपर्यंत वाढणार‎:गतवर्षी 5800 हेक्टर झाली होती लागवड, गेल्या वर्षी होता चांगला भाव‎

सिल्लोड तालुक्यात उन्हाळी मिरची लागवड जोमाने सुरू झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील आमठाणा अन्वी, केळगाव, मुर्डेश्वर, पानवडोद, शिवना, उंडणगाव, पालोद, मांडणा, हट्टी, पांगरी, अंभई, भराडी, लिहाखेडी, सारोळा, आसडी, गोळेगाव, रहिमाबाद, पिंपळदरी, बाळापूर, खुल्लोड, हळदा, डकला, बोदवड, सराटी, खंडाळा,…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधील‎कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद‎:तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन‎

कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात चांदवड तालुक्य . या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार अनिल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक),…

Read More

गंगापूर येथे धीरेंद्र शास्त्री, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन:दोघांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी‎

गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमी तालुक्यातील नागरिकांतर्फे २७ एप्रिल रोजी भरउन्हात धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये वक्त्यांनी भोंदू धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर येथील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असत्य, विकृत व भडकाऊ भाषण करून…

Read More

दक्षिणेचा किल्ला; येथूनच जातो बंगालच्या सत्तेचा मार्ग:दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, मतदान उद्या, हावडा, कोलकात्याचा समावेश

Marathi News National The Fortress Of The South; The Path To Power In Bengal Passes From Here, The Campaigning For The Second Phase Is Over, Voting Tomorrow, Howrah, Kolkata Included प्रदीप पांडेय1 तासापूर्वी कॉपी लिंक प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व निर्णायक टप्प्यातील १४२ जागांवरील प्रचार सोमवारी सायंकाळी थंडावला. बुधवारी होणारे मतदान निवडणुकीची दिशा व…

Read More

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते….

Read More

ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल‎

जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता पाहता अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मका, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. त्यामुळे आ . जालना तालुक्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने खरीपाचे मोठे नुकसान केले असले तरी रब्बीला मोठा फायदा झाला आहे. पाणीपातळीत झालेल्या…

Read More