Headlines

Nashik-Haryana NEET Paper Leak Network Uncovered

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांनी दिले . तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार…

Read More

भोंदू मनोहर भोसलेच्या पापाचा घडा भरला!:शेतकऱ्याला 41 हजारांना लुटले, फसवणूक केल्याप्रकरणी करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल

भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून, मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील फिर्यादी शेतकरी दिलीप अजिनाथ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 पासून सुरू असलेल्या मुतखड्याच्या त्रासावर वैद्यकीय…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांचे नोकर नाहीत

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का…

Read More

भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल….

Read More

ATF च्या किमतींवर ₹75.60 प्रति लिटरची मर्यादा लावली:सरकारने ₹10,000 कोटींच्या निधीलाही मंजुरी दिली, यामुळे जेट-फ्यूलच्या किमती नियंत्रित केल्या जातील

मध्य पूर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एअरलाइन्स कंपन्या, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) आणि हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ₹10,000 कोटींच्या एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली. याव्यतिरिक्त, सरकारने देशांतर्गत उड्डाणांसाठी ATF ची किंमत ₹75.60 प्रति लिटरवर निश्चित (कॅप) केली आहे. एटीएफच्या वाढत्या किमती स्थिर करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. बुधवारी (3 जून) नवी…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पहिलाच धक्का:राष्ट्रवादीत मोठ्या नेत्याकडून राजीनामा बॉम्ब; विधान परिषद डावलल्याची नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आनंद परांजपे हे पक्षात सरचिटणीस, प्रवक्ते तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून यासंदर्भातील…

Read More

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची बदली:खामगाव चे अपर पोलीस अधीक्षक लोढा सांभाळणार जिल्ह्याची धुरा

हिंगोली जिल्ह्यात अवघ्या सहा महिन्यांमध्ये आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप उमटवणारे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची नांदेड येथे बदली झाली असून खामगाव येथून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस दलाची धुरा सांभाळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात रुजू झालेल्या डॉक्टर निलाभ रोहन यांनी अवघ्या सहा महिन्यात आपल्या कार्याची छाप उमटवली होती. जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर…

Read More

मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार:पावसाचे पाणी आत आल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद; तरुणाची चाकू भोसकून हत्या

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. चालत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात केवळ लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव असून, मंगळवारी रात्री १० वाजताच्या…

Read More

Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans

2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच…

Read More