महाराष्ट्राचा माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही:वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मांडले परखड विचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना म्हटले की, महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरणामुळे अनेकजण येथे स्थायिक झाले आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत महिलांना बसमध्ये प्रवास करतानाही भीती वाटते, तर मुंबई आणि पुण्यात सुरक्षिततेमुळे अनेक लोक स्थायिक झाले आहेत. ठाकरे यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही किंवा छेडछाड करत नाही. मोकळेपणा…