Headlines

"तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका..":आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर तरुणांसह राष्ट्रगीत गाणार

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि विविध संघटनांसोबतच आता शिवसेना ठाकरे गटानेही आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन जंतरमंतरवरील या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना बळ दिले आहे. याचबरोबर, ठाकरे गटाचे…

Read More

‘वेलकम टू द जंगल’ स्टारकास्टसोबत रॅपिड फायर राऊंड:अण्णा म्हणाले- 10 वर्षांनंतर आपण जिवंत राहू का? अक्षयने दिशाला टायगर म्हटले

‘वेलकम टू द जंगल’ ची स्टारकास्ट- अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, आफताब शिवदासानी, दिशा पाटनी आणि दिग्दर्शक अहमद खान यांनी दिव्य मराठीच्या रॅपिड फायर राउंडमध्ये धमाल केली. कलाकारांनी ‘जंगल सेगमेंट’ खेळला, ज्यात प्राण्यांच्या नावांवर आधारित एकमेकांची वैशिष्ट्ये सांगितली. कोणाला लायन (सिंह), कोणाला फॉक्स (कोल्हा) आणि कोणाला ईगल (गरुड) असे संबोधले गेले. अक्षयने दिशाची मस्करी…

Read More

मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी…

Read More

कलगीतुरा:संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले- अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय द्या, सगळ्यात आधी 'त्या' मंत्र्याला फोडतो, महाजनांचेही प्रत्युत्तर

‘माझ्याकडे अर्ध्यातासासाठी ईडी-सीबीआय द्या. सगळ्या आधी गिरीश महाजनांना फोडतो,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ‘महाजनांना नाही फोडले, तर मग विचारा. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय. मी सगळं काढणार आहे,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि पक्षांतराच्या नाट्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका…

Read More

संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल…

Read More

राजस्थान-MPसह 10 राज्यांत उद्यापासून उष्णतेपासून दिलासा:पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट; राजस्थानमधील श्रीगंगानगर देशातील सर्वात उष्ण

देशातील 15 हून अधिक राज्यांमध्ये शुक्रवारपासून उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, यूपीमध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. बिहारमधील 32 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तर, राजस्थानमध्ये जयपूरसह 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जैसलमेर, फलोदी, गंगानगर, बिकानेरमध्ये काल उष्णतेच्या लाटेचा…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषद उमेदवारीचा पेच!:नीलम गोऱ्हे अन् बच्चू कडूंना पक्षांतर्गत तीव्र विरोध; नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू असल्या तरी, संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून…

Read More

लाईटस् बंद, डोळ्यांसमोर स्फोट अन् मृत्यूची भीती:राहुरीच्या तेजस्विनीने सांगितला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तो थरार‎

जहाज युद्धक्षेत्रात अडकल्यानंतरचे ते तीन महिने एखाद्या भीषण स्वप्नासारखे होते. होर्मुझच्या समुद्रधुनीत सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका होता. इराणी सैन्याच्या रडारवर येऊ नये म्हणून आम्ही जहाजावरील सर्व लाईट्स आणि टँकर्स बंद करून अंधारात जीव मुठीत धरून बसायचो. डोळ्यांसमोर क्षेपणास्त्रांचे स्फोट होताना दिसत होते. मनात मृत्यूची भीती होती, पण स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही, असे…

Read More

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

मे महिन्यात मारुतीने विक्रमी 2.42 लाख गाड्या विकल्या:गतवर्षाच्या तुलनेत 34% जास्त; किआ, महिंद्रा आणि टोयोटाची विक्रीही 11% पर्यंत वाढली

ऑटोमोबाइल कंपन्यांनी आज (1 जून) मासिक विक्री अहवाल जारी केले आहेत. मे महिन्यात मारुती सुझुकीने एकूण 2,42,688 लाख गाड्या विकल्या, ज्या मे-2025 मध्ये विकल्या गेलेल्या 1,80,077 युनिट्सच्या तुलनेत 34% जास्त आहेत. भारतात कोणत्याही कंपनीने एका महिन्यात सर्वाधिक गाड्या विकण्याचा हा एक नवीन विक्रम आहे. कंपनीच्या वाढीमध्ये भारतीय बाजारपेठेतील (घरगुती विक्री) तसेच परदेशातील निर्यातीचा मोठा वाटा…

Read More