शिक्षण-नोकरीसाठी रशियाला गेले, सैनिक बनवून युद्धात ढकलले:रशिया-युक्रेन युद्ध, भारताच्या 13 हून अधिक तरुणांचा मृत्यू
हरियाणातील रेवाडीचा अंशु शिक्षणासाठी रशियाला गेला होता. तिथे त्याला सैनिक बनवून युक्रेन युद्धात उतरवण्यात आले. युद्धक्षेत्रात त्याचा मृत्यू झाला. सुमारे 6 महिन्यांनंतर 17 एप्रिल रोजी त्याचे पार्थिव घरी पोहोचले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असेच दुःख हरियाणा, पंजाब, राजस्थान यांसारख्या देशातील अनेक राज्यांतील अनेक कुटुंबांचे आहे. तरुण मुलांना रशियाला पाठवण्यासाठी कोणी जमीन विकली तर कोणी…