Headlines

राज्यातील शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी शासन सतर्क:छते, भिंती आणि निचरा व्यवस्था व्यवस्थित करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात सविस्तर आणि कडक निर्देश जारी केले आहे, अशी माहिती राज्यमंत्री (शालेय विभाग) डॉ. पंकज भोयर यांनी दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर शासनाने विशेष भर दिला…

Read More

अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा

सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक…

Read More

Maharashtra Voter List Revision Schedule 2026: Key Dates Announced

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मूख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केले . सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व…

Read More

Chitra Waghs Demand for Action; CM Announces Special Womens Committee

बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे धर्मांतराचे प्रयत्न, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नाशिक येथील टीसीएस (TCS) आणि पुण्या . चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप आणि मुद्दे चित्रा वाघ यांनी सभागृहात हा मुद्दा मांडताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली….

Read More

पालघरमध्ये प्रियकरासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू:कुटुंबीयांचा गंभीर आरोप, पोलिसांकडून तपास सुरू

पालघरमध्ये प्रियकरासोबत बाहेर गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीची प्रकृती खालावली असतानाही तिच्या प्रियकराने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. काय आहे प्रकरण? अल्पवयीन मुलगी घरात पालक नसताना…

Read More

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन:राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, शरद पवारांचे होते विश्वासू

पुण्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३ जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले. ते जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामभाऊ मोझे हे…

Read More

पावसाने पाठ फिरवल्याने केवळ 20 टक्के खरीप पेरणी‎:तालुकानिहाय एकूण खरीप हंगाम पेरणीची टक्केवारी

मागील वर्षी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. शेतकऱ्यांनी खरीप पीक हंगामात दमदार पेरणी केली होती. मात्र अतिपावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. तर यंदाच्या वर्षी रोहिणी, मृग, आर्द्रा कोरडी गेल्याने सोलापूर जिल्हा अद्याप कोरडाच राहिला आहे. मात्र तालुक्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत, सव्वा महिना झाला तरी पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत….

Read More

महाराष्ट्रात ईशा फाऊंडेशनचे योग सत्रे, 35 हजार सहभागी:12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 100 हून अधिक ठिकाणी आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ईशा फाऊंडेशनने महाराष्ट्रात १०० हून अधिक योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले. यामध्ये कॉर्पोरेट, शासकीय, शैक्षणिक, आरोग्य सेवा, संरक्षण आणि विविध सामुदायिक ठिकाणांवरील ३५ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड, मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसी यांसारख्या प्रमुख सरकारी संस्थांनी या योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रात एचडीएफसी लाइफ, बीडीओ इंडिया…

Read More

धरण उशाला अन् कोरड घशाला; भर पावसात टाकेद तहानलेले:12 दिवसांनी गावात येते पाणी; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल‎

प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि ‘सर्वतीर्थ टाकेद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेद गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने . शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजनांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरोघरी…

Read More

पुण्यात संगमवाडीत भरधाव कार झाडावर आदळली:चालकासह दोघे जखमी, मद्यधुंद अवस्थेचा संशय

संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ जवळ गुरुवारी पहाटे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चालकासह दोघेजण जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की झाड खोडासकट उन्मळून फूटपाथवर कोसळले, तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तत्काळ मदतीला धाव घेत कारमधील एका व्यक्तीला बाहेर…

Read More