Headlines

कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी…

Read More

पुणेकरांच्या खिशाला कात्री:रिक्षाच्या किमान भाड्यात 5 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू; किमान भाडे 30 रुपये

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीओ) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, 1 सप्टेंबरपासून प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये, तर त्यानंतर प्रति किलोमीटर दर 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

Read More

सिंदखेडमधील जिजाऊ स्मारकाला ५० कोटींचा निधी:कामाला गती देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश, पर्यटन विकास महामंडळाद्वारे काम सुरू करणार

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली ५० कोटी जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर…

Read More

Bengal CM Handover Land to BSF; 600 KM Border Unfenced

कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी बुधवारी भारत-बांगलादेश सीमेवरील २७ किलोमीटर जमीन BSF ला सुपूर्द केली. यावर कुंपण (फेंसिंग) आणि सुरक्षा रचना (स्ट्रक्चर) उभारले जाईल. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी कोलकाता येथे BSF ला जमीन देण्यासाठी झालेल्या बैठकीत सांगितले की, ही फक्त सुरुवात आहे. पुढे जिथेही सीमा सुरक्षेसाठी जमिनीची गरज असेल, राज्य सरकार…

Read More

दिव्य मराठीतर्फे दहावी-बारावीच्या गुणवंतांचा 'प्रतिभा सन्मान 2026':चारित्र्य आणि मूल्ये जपा, पोलिस उपायुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

“चांगले करिअर आणि निरोगी आयुष्यासाठी चारित्र्य व मूल्ये जपा, कारण एक चुकीचा मित्र किंवा एक चुकीचा निर्णय आयुष्य वेगळ्या मार्गाला लावू शकतो,’ असा सल्ला परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी शनिवारी (२७ जून) येथे विद्यार्थ्यांना दिला. ‘दै. दिव्य मराठी’तर्फे आयोजित “दिव्य मराठी प्रतिभा सन्मान २०२६’या उपक्रमांतर्गत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला,…

Read More

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला

दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती सुतार गंभीर जखमी झाल्या होत्या. एम्समध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनुसार, आकृती दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार येथील रहिवासी होत्या आणि छतरपूरमधील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या….

Read More

श्रावणी सोमवार, नागपंचमीच्या दुहेरी योगामुळे औंढ्यात भाविकांची गर्दी:सकाळी आकरा वाजेपर्यंत 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी ता. १७ भाविकांची मोर्ठी गर्दी झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत तब्बल ४० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. संपूर्ण देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. भाविकांच्या रांगा कायम आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात…

Read More

Bengal Leader Claims PMO Mention, Claims Deputy CM Role; TMC Questions ED Silence

Marathi News National Bengal Leader Claims PMO Mention, Claims Deputy CM Role; TMC Questions ED Silence कोलकाता2 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या आम जनता उन्नयन पार्टी (AJUP) चे अध्यक्ष हुमायूं कबीर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते भाजप नेत्यांसोबत ₹1000 कोटींच्या करारावर चर्चा करताना ऐकू येत आहेत. व्हिडिओमध्ये हुमायूं कबीर म्हणत आहेत की, त्यांना…

Read More

कंगना रणौतने CJP आंदोलनाला हुल्लडबाजी म्हटले:म्हणाली- हे जंतर-मंतरवर गोंधळ घालत आहेत; सरकारचा हात पिळणे योग्य नाही

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने संसदेजवळ सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली की, कोणाला पदावरून हटवण्यासाठी किंवा पदावर ठेवण्यासाठी सरकारवर दबाव टाकणे चुकीचे आहे. सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसद योग्य ठिकाण आहे, आंदोलन नाही, असेही ती म्हणाली. कंगना म्हणाली की, हे सर्व जंतर-मंतरवर गोंधळ घालत…

Read More

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ….

Read More