Headlines

आंदोलन हिंसक होणे अत्यंत दुःखद बाब:दीर्घकाळ शांततेनंतर सलमान खानने आंदोलनाला पाठिंबा दिला, म्हणाला- याला राजकीय रंग देऊ नका

घकाळ शांततेनंतर, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेविरोधात आवाज उठवणारे सलमान खान हे चित्रपट उद्योगातील पहिले सुपरस्टार बनले आहेत. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला नाही, तर त्यांच्या आंदोलनाला योग्य ठरवले. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सरकार लवकरच त्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल. त्याचबरोबर अभिनेत्याने सांगितले की, हा केवळ विद्यार्थी…

Read More

तामीळनाडूच्या कामगाराचा हिंगोलीत हृदयविकाराने मृत्यू:कुटुंबाला मदत करीत पोलिसांनी दाखवली खाकीतील वर्दीतील माणूसकी

तामीळनाडू राज्यातील कामगाराचा हिंगोलीत ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कामगाराच्या कुटुंबावर दुःखाची डोंगर कोसळला. सोमवारी ता. १० सकाळी शासकिय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हिंगोली शहर पोलिसांनी आवश्‍यक मदत करून खाकी वर्दीतील माणूसकीचा प्रत्यय दाखवून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमीअमन कोविल भागातील रहिवासी असलेले सुरेश आरमुगम (४४) हे मागील काही दिवसांपासून…

Read More

Bhaskar Jadhav Slams Sunil Tatkare Over Meeting Link

आपल्या कडक स्वभावासाठी आणि सभागृहातील चौफेर आक्रमक शैलीसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचा संताप आता एका शासकीय बैठकीत पाहायला मिळाला आहे. रत्नागिरी येथे आयोजित ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ स . रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे…

Read More

अखिलेश यांच्या मुलीवरील टिप्पणीमुळे योगी संतप्त:FIR दाखल; व्हिडिओमध्ये जाणून घ्या अदितीवरील टिप्पणीचा संपूर्ण वाद

सपा प्रमुख अखिलेश यादव यांची कन्या अदिती यादव यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर मुख्यमंत्री योगी यांनीही कठोर भूमिका घेतली. मात्र, योगी अखिलेश यांना घेरण्याची संधीही सोडली नाही. वादाची सुरुवात सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याबद्दल केलेल्या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे झाली होती. या पोस्ट्सबद्दल कानपूर आणि प्रतापगडमध्ये एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला. तर, अखिलेश आणि इतर…

Read More

मेळघाटातील ८३ पैकी ७९ शिक्षकांना नवी पदस्थापना:माध्यमिक शिक्षकांचे समायोजनही पूर्ण

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना आणि अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेत ८३ पैकी ७९ पात्र शिक्षकांनी नवीन पदस्थापना स्वीकारली, तर चार शिक्षकांनी ती नाकारली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. उच्च न्यायालयाने सातव्या टप्प्यातील २०२४ च्या…

Read More

राष्ट्रवादीत कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून संभ्रम, नेते आमच्या संपर्कात- शिरसाट:आमदार फुटीच्या बातम्यामध्ये तथ्य नाही- उमेश पाटील

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे 22 आमदार फुटणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत. राष्ट्रवादीत सध्या नेतृत्वावरून संभ्रम असून तिथली परिस्थिती अजिबात आलबेल नाही; त्यांचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असून पक्षात मोठी…

Read More

आत्मबुद्धी जागृत करण्यासाठी अखंड नामस्मरण आवश्यक:हभप गंगाधर महाराज झाडे यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाची सांगता‎

“परमेश्वराचा अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. मात्र त्या परमसत्याची जाणीव करून घेण्याची बुद्धी केवळ मनुष्याला लाभली आहे. जीव हा मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही सहज आणि शाश्वत मार्ग नाही. देह, अहंकार, मोह आणि मायेच्या पाशात अडकलेल्या मनाला मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामात आहे. देहबुद्धीचा विसर पडून आत्मबुद्धी जागृत व्हावी,…

Read More

मोरगडमध्ये पाणीटंचाई:आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, माखल्याची विहीर निकामी; नागरिकांची 2 किमी पायपीट

मेळघाटात पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा (छोटा खड्डा) खोदून पाणी मिळवावे लागत आहे. दुसरीकडे, प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहीर बंद पडल्याने नागरिकांना दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच ही समस्या भेडसावत आहे. मोरगड गावात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण…

Read More

शिल्पा शेट्टीने प्यायली बनारसी लस्सी:बाबा विश्वनाथांचे घेतले दर्शन, आई विंध्यवासिनीला चुनरी अर्पण केली; म्हणाली- मी भाग्यवान आहे

चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी 2 दिवस काशीमध्ये राहिल्या. त्या बुधवारी आई सुनंदा शेट्टी यांच्यासोबत पोहोचल्या. रात्री 10 वाजताच बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी पोहोचल्या. शिल्पाने मास्क लावून आईसोबत गेट नंबर- 4 मधून मंदिरात प्रवेश केला. येथे बाबांचे दर्शन-पूजन केले. यानंतर शिल्पा म्हणाली- मी भाग्यवान आहे की दरवर्षी बाबांचे दर्शन होते. सुमारे एक तास त्या मंदिरात राहिल्या. यानंतर…

Read More

अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO

आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात…

Read More