Headlines

NEET Paper Leak! Why not register a case? Evidence will be sent to NTA, National Testing Agency’s expert committee will take the final decision

Marathi News National NEET Paper Leak! Why Not Register A Case? Evidence Will Be Sent To NTA, National Testing Agency’s Expert Committee Will Take The Final Decision अवधेश आकोदिया | जयपूर4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक असलेल्या नीटवरील पेपरफुटीचे ढग फाटण्याच्या तयारीत आहेत. ३ मे रोजी देशभरात झालेल्या नीटचा पेपर फुटला होता,…

Read More

Bamukto Protest Warning: PhD Scam, Research Grants & Discrimination Issue

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मह . संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे….

Read More

निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

पुणे तरुणांचे, तर सिंधुदुर्ग वृद्धांचे शहर ठरू लागले:स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला; शिक्षण-रोजगारासाठी तरुणांची धाव

महाराष्ट्राची लोकसंख्या १२.९३ कोटींवर पोहोचली असताना गेल्या १५ वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणाईचा टक्का थेट ३४ वर गेला आहे. मात्र, रोजगार आणि शिक्षणामुळे झालेल्या महानगरीय स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला आहे. ६१% तरुण लोकसंख्येसह पुणे राज्याचे ‘य . सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासाठी हा सध्या “गोल्डन पिरीयड’ असला तरी पुढील १५ वर्षांत (२०४० पर्यंत) हाच ३४%…

Read More

सोन्याचा पिंपळ हरवला:ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन

आपल्या डोह, सोन्याचा पिंपळ सारख्या अक्षर ललित वाड्मयाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारे ज्येष्ठ लेखक श्रीनिवास विनाय कुलकर्णी यांचे आज गुरुवार 6 ऑगस्ट रोजी निधन झाले. मराठी ललित साहित्याला आपल्या संवेदनशील आणि चित्रदर्शी लेखनाने समृद्ध करणारा साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य…

Read More

बेंद ओढा पूल प्रकरण:ठेकेदारीच्या वादातून कुर्डुवाडीत राजकारण तापले

​कुर्डुवाडी शहरातील बेंद ओढ्यावरील पुलाच्या कामावरून सध्या स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या पुलाच्या कामाच्या पाठीमागे प्रत्यक्षात ‘ठेकेदार आणि नगरसेवक-कम-ठेकेदार लॉबीतील अंतर्गत वाद असल्याचे चर्चिले जात असून, या राजकीय चिखलफेकीने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, बेंद ओढ्यावरील पुलाचे काम मिळावे म्हणून शहरातील अनेक नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी…

Read More

युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये इबोलासारखी लक्षणे, क्वारंटाइन केले:नमुने तपासणीसाठी पाठवले; सरकारने म्हटले- भारतात सध्या रुग्ण नाहीत

भारत सरकारने बुधवारी सांगितले की, देशात इबोला विषाणूशी संबंधित एकही रुग्ण नाही. सरकारला हे स्पष्टीकरण द्यावे लागले, कारण युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेमध्ये इबोलासारखी लक्षणे दिसली होती. ती महिला 23 मे रोजी बंगळुरू विमानतळावर पोहोचली होती. त्यानंतर तिला खबरदारी म्हणून सरकारी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले. त्या महिलेला शरीरात हलके दुखणे होते, तथापि आता ती पूर्णपणे…

Read More

Rajasthan Child Name Registration Deadline Ends; 2011 Births Affected

जयपूर26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमध्ये आता त्या नागरिकांची अडचण वाढली आहे, ज्यांच्या मुलांचा जन्म 2011 पूर्वी झाला होता आणि त्यांची नावे अजूनही जन्म प्रमाणपत्रात नोंदवलेली नाहीत. सरकारने नावे नोंदवण्याची प्रक्रिया थांबवली आहे. भारत सरकारने अशा प्रकरणांमध्ये नावे नोंदवण्यासाठी जी सवलत दिली होती, ती आता संपली आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची…

Read More

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डेहराडूनला पोहोचल्या हुमा कुरेशी:म्हणाली- लहान बजेटचा चित्रपट 'बेबी डू डाय डू', प्रेक्षकांचे प्रेम हेच चित्रपटाचे प्रमोशन

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेबी डू डाय डू’ या नवीन चित्रपटाच्या प्रचारासाठी शुक्रवारी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि चित्रपटाची स्टारकास्ट डेहराडूनला पोहोचली. जिथे टीमने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच मीडियाशी संवाद साधून चित्रपटाची कथा, प्रेक्षकांकडून मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांच्या प्रमोशन मोहिमेबद्दल माहिती दिली. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी सांगितले की,…

Read More

राज्याच्या 288 आमदारांकडे 316 किलो सोने:5 वर्षांत 91 किलोची वाढ, 147 किलो सोने भाजप तर 44 किलो शिंदेसेनेकडे

२८८ आमदारांकडे ५,१८३ कोटींचे ३१६ किलो सोने आहे. पैकी ४,९२४ कोटींचे २२६ किलो सोने सत्ताधारी आमदारांकडे आहे. त्यात एकट्या भाजपकडे १४७ किलो (४७%) सोने आहे. शिंदेसेनेकडे ४४ किलो (१४% ) तर राष्ट्रवादीकडे ३३ किलो (१०%) सोने आहे. विशेष म्हणजे, ९१% चांदी सत्ताधाऱ्यांकडेच आहे. त्यात ८१ % भाजप, २% शिंदेसेना तर ८ % राष्ट्रवादीच्या आमदारांकडे आहे….

Read More