Headlines

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट:रुळ तुटला, जवळच छिन्नविछिन्न मृतदेहही आढळला; एक आठवड्यापूर्वी स्फोटाची धमकी आली होती

अंबाला ते अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉर लाईनवर सोमवारी रात्री IED स्फोट झाला. ही घटना रात्री सुमारे साडेआठ वाजता राजपुरा-शंभू रेल्वे स्थानकाजवळ घडली. माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ, पंजाब पोलीस आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि तपास सुरू करण्यात आला. अहवालानुसार, काही काळापूर्वी रेल्वे लाईनवर सुरक्षेसंबंधी धमकी मिळाली होती, ज्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही आणि कोणताही…

Read More

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पुण्यात गुप्त बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण:सुनेत्रा पवार शांत, पण पडद्यामागे जोरदार हालचाली

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येण्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली असली, तरी दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय…

Read More

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More

1 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियम बदलले:आता बोर्डिंग पासवर इमिग्रेशनची स्टॅम्पिंग आवश्यक नसेल; ई-बोर्डिंग पासने प्रवास करता येईल

भारतातील मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी 1 सप्टेंबरपासून हवाई प्रवासाशी संबंधित नियम सोपे होणार आहेत. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ब्युरो ऑफ इमिग्रेशन (BoI) ने निर्णय घेतला आहे की, आता इमिग्रेशन काउंटरवर फिजिकल बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची (स्टॅम्प लावण्याची) सक्ती रद्द करण्यात येत आहे. प्रश्न-उत्तरांमध्ये जाणून घ्या – नवीन नियम काय…

Read More

कन्नडमधून 50 किमीचा महामार्ग; 3 उड्डाणपुलांची कामे 2 वर्षांपासून अपूर्ण:गुत्तेदाराकडून काम बंद, रस्ता खोदल्याने धुळीमुळे गैरसोय‎

कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग प्रारंभापासूनच प्रशासकीय उदासीनतेमुळे गैरसोयीचा ठरत आहे. दक्षिण भारताला जोडणारा व पाच राज्यांच्या दळणवळणासाठी असलेला हा महामार्ग ४५० किलोमीटरचा आहे. कन्नड तालुक्यातून हा मार्ग ५० किमीपर्यंत जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून निधीअभावी तालुक्यात ३ उड्डाणपुलांची कामे अपूर्ण स्थितीत आहे. कन्नड हद्दीच्या सुरुवातीला गल्लेबोरगाव, कन्नड शहर, अंधानेर फाटा या ठिकाणी…

Read More

सटाण्यात नसरापूर घटनेचा निषेध; आरोपीला फाशी द्या:बागलाण ब्राह्मण सभेचे तहसीलदारांना निवेदन

सटाण्यात नसरापूर घटनेचा निषेध; आरोपीला फाशी द्या:बागलाण ब्राह्मण सभेचे तहसीलदारांना निवेदन Source link

Read More

म्हैसांग परिसरात पोलिसाच्या अंगावर‎ट्रॅक्टर घालण्याचा माफियाचा प्रयत्न‎:पोलिस अधीक्षक चांडक यांनी घेतली घटनेची गंभीर दखल

प्रतिनिधी | अकोला / बोरगाव मंजू म्हैसांग परिसरात कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव मंजू पोलिसांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत उघडपणे दादागिरी केली. शिवीगाळ, धमक्या आणि बेधडक वर्तनामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. वाळू माफियांकडून पोलिसांना धमकी देणारा या प्रकाराचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले फिर्यादी पोलिसाने…

Read More

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्क . गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट…

Read More

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करा:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत उत्पादक, वितरकांना निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाण्यांची टंचाई भासू नये, यासाठी मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवणूक करावी, असेही ते म्हणाले. कृषी मंत्री भरणे हे शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय…

Read More

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला:सर्व आमदार सोबत घेऊन जाणार; 7 खासदारांच्या 'राईट टू रिकॉल'ची मागणी करणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 7 आप खासदारांनी पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पंजाब सीएम कार्यालयाशी संबंधित सूत्रांनुसार, मुख्यमंत्री मान पंजाबमधील सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींना भेटू इच्छितात. ते पक्ष बदलणाऱ्या 7 खासदारांच्या ‘राईट टू रिकॉल’ची मागणी करतील आणि यावर आपली बाजू मांडतील. याशिवाय, आपचे राज्यसभा खासदार संजय…

Read More