Headlines

नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फासावर लटकवा:राहुरीतील ब्राम्हण संघटना व नागरिकांचे प्रशासनाला निवेदन‎

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी राहुरीतील ब्राह्मण संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषीला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि तहसीलदार डॉ….

Read More

Bengal Election LIVE | TMC Stronghold Birbhum Visit; Congress Leader Joins BJP Ahead of Assam Polls

Marathi News National Bengal Election LIVE | TMC Stronghold Birbhum Visit; Congress Leader Joins BJP Ahead Of Assam Polls कोलकाता1 तासापूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी गुरुवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एका जाहीर सभेला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, “आम्हाला असा समाज पाहायचा आहे जिथे प्रत्येकजण भीतीमुक्त असेल. ते ‘मां, माटी आणि मानुष’ (माता, माती आणि…

Read More

PM म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार:TMC च्या भयभीत राजवटीला हटवणार; आसाममधील एका मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांनी पुरवा वर्धमान जिल्ह्यातील कटवा येथील निवडणूक रॅलीत सांगितले की, बंगाल बदलासाठी तयार आहे. येथील महान वारशावर टीएमसीने असे पाप केले आहे की, त्यावर मागासलेपणाचा डाग लावला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, आता भाजपने संकल्प केला आहे की, ते बंगालला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील. कालच जाहीरनामा प्रसिद्ध केला,…

Read More

नागपुरात आजाराला कंटाळून माय-लेकाने केली आत्महत्या:'आम्हा दोघांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, सुसाइड नोटमधये उल्लेख

नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत कानखोजे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अमया या रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होत्या, तर त्यांचा मुलगा अद्वैत हा गंभीर आजारपणामुळे शय्याग्रस्त होता. जलालपुरा येथील श्री गुरु माउली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा…

Read More

तांबडा-पांढरा रस्सा, सावजी मटण अन झुणका-भाकर:'महालक्ष्मी सरस'मध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा दरवळ; 250 रुपयांपासून थाळी

उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये महिला उद्योजकांनी हस्तकला आणि उत्पादनांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची समृद्ध मेजवानी खवय्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. येथे तयार होणारे सर्व पदार्थ ताजे आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले आहेत. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या जिल्ह्याची खासियत, चव आणि संस्कृती…

Read More

पाणी‎ तुंबण्याची समस्या सुटली‎:शशीविहारमध्ये पाईप नाल्याच्या कामाला सुरूवात

शहरातील शशीविहार व सराफनगर परिसरात पावसाळ्यात पाईप नाला चोकअप झाल्यामुळे पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये शिरण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांच्या निर्देशानंतर नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत शशी विहार येथे नव्या मोठ्या पाईप नाल्याच्या कामास सुरुवात केली आहे. शशीविहार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक…

Read More

स्मशानभूमीच्या प्रश्नांचा आढावा घेण्याची गरज- संजय गव्हाणे:माटेगावला स्मशानभूमी प्रश्नांवरून बेबनाव‎

कन्नड तालुक्यात वर्षानुवर्ष अनेक गावांमध्ये वंचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. त्या प्रश्नांचा आढावा घेण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी माटेगाव येथे केले. माटेगाव येथे स्मशानभूमीस रस्ता नाही. या प्रश्नी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. या प्रश्नी स्थळ पाहणी करण्यासाठी डॉ.गव्हाणे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक प्रभाकर ताठे, ग्राम…

Read More

27 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी:11,500 चष्मे वाटप, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे झालेल्या या शिबिरात २७ हजार ५६४ हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच, ११ हजार ५०० भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य…

Read More

धनगाव येथे फळबाग शेतीशाळा:शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, व्यापाराविषयी अनुभव कथन केले‎

विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे वानखेडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धनगाव (ता. पैठण) एका शेतावर आंबा लागवड तंत्रज्ञान, व्यापार व निर्यात संधी याबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेची सुरुवात आंबा बागेत भेट देऊन करण्यात आली. शेतातील महाराष्ट्र (अंबा) केशरचे १०२८ झाडे व गुजरात केशरच्या ८०० झाडांची प्रत्यक्ष पाहणी,…

Read More

2029 पासून लागू होऊ शकते वन नेशन वन इलेक्शन:संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणाले- 99% लोक बाजूने; राज्यांमधील तज्ञांचा सल्ला घेत आहेत

संसदेची संयुक्त समिती (JPC) 2029 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या मते, आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सुमारे 99% नागरिक आणि संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. समितीने गोवा मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक राज्यांमधील तज्ञांकडून यावर सल्ला घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित 5…

Read More