शेतीला 7 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्र बंद:पंढरपुरात लोडशेडिंग विरोधात महावितरणवर मोर्चा; आमदारअभिजित पाटलांचा इशारा
संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. मग उर्वरित १४ तासांमध्ये योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान ७ तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही? आमची कोणतीही मागणी नियमांच्या चौकटी बाहेरची नाही. पण नियमा . या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी…