Headlines

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय संभाजीनगरच्या पाणी योजनेचा आता पाठपुरावा करणार:मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून पाणीप्रश्नांवर मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेतील रखडलेल्या कामांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘वॉर रूम’मधून प्रशासनाला लगाम घालण्यास सुररुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक . सूत्रांनुसार, संभाजीनगर मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाअभावी प्रकल्पांची गती मंदावली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उभय यंत्रणांना ‘वन-पॉइंट’…

Read More

सेन्सेक्समध्ये 200+ अंकांची घसरण:77,900 च्या पातळीवर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंक घसरला; रियल्टी, FMCG शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 200 अंकांनी अधिक घसरणीसह 77,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांनी अधिक घसरण होऊन 24,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. रिअल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त घसरण झाली आहे. मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि धूत ट्रान्समिशनच्या IPO चा आज शेवटचा दिवस मोलबायो डायग्नोस्टिक्स आणि…

Read More

Someshwar Sugar Factory Pune Record Sugarcane Price Hike; 4000 Per Ton

पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने’ उसाला विक्रमी दर देण्याचा मोठा निर . संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय नुकतीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मागील वर्षी (2025-26)…

Read More

बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेत महिलांचा सहभाग वाढला:पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन, बचतगटांना अनुदानाचे वितरण‎

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारीशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून, बचतगट व ‘उमेद’ अभियानाला शासनाचे भक्कम पाठबळ आहे. येणाऱ्या काळात उमेद अभियानाचा प्लॅटफॉ . ‘लखपती दीदी’ निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये एकल महिलांसाठी सुरू झालेली चळवळ…

Read More

शेफाली जरीवालाचा मृत्यू इंजेक्शन घेतल्याने झाला का?:पती पराग म्हणाले- माणसाला तरुण ठेवणारे इंजेक्शन असते, तर रतन टाटा जिवंत असते

अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर इंजेक्शनसंबंधी केलेल्या दाव्यांवर त्यांचे पती पराग त्यागी यांनी प्रतिक्रिया देत या अफवा फेटाळून लावल्या आणि लोकांना चुकीची माहिती पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले. ‘कांटा लगा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे 27 जून 2025 रोजी मुंबईत निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक…

Read More

राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला:युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये या संसर्गासारखी लक्षणे, जयपूरच्या RUHS मध्ये दाखल

राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. युगांडाहून राजस्थानला फिरायला आलेल्या महिलेमध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे आढळली आहेत. ही महिला जयपूरच्या राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (RUHS) मध्ये दाखल आहे. रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, अहवाल येईपर्यंत सर्व खबरदारीचे उपाय सुरू राहतील. तपासणीसाठी…

Read More

आशिष कुमार दश इन्फोसिसचे नवीन CEO असतील:पहिल्या तिमाहीत नफा 12.2% वाढून ₹7,769 कोटी झाला, महसूल 14% नी वाढून ₹48,211 कोटींवर पोहोचला

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी इन्फोसिसने आशीष कुमार दश यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. 23 जुलै 2026 रोजी पहिल्या तिमाहीच्या निकालांसोबत कंपनीने या नेतृत्वातील बदलाची घोषणा केली. ते सध्याचे सीईओ आणि एमडी सलील पारेख यांची जागा घेतील. ते 1 एप्रिल 2027 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील….

Read More

मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र होणार:अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन‎

मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी, मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ य . या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, देवस्थान सेवा…

Read More

'वखार महामंडळा'च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडने खरेदी केलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला होता. मात्र ता. १३ जून रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या…

Read More

EWS आरक्षणाच्या रिक्त जागा भरा- ॲड. सदावर्ते:महाराष्ट्रात पात्र विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र समितीची मागणी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या दहा टक्के आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी केली आहे. या प्रवर्गातील रिक्त जागा तातडीने भरून संपूर्ण निवड प्रक्रियेचे पारदर्शक पद्धतीने पुनर्विलोकन करावे, असे ते शुक्रवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकासारखी (एसआयटी) स्वतंत्र समिती नियुक्त करून पात्र विद्यार्थ्यांना…

Read More