Headlines

इमामपूर, वांबोरी घाटात पावसाळ्यात दरडींचे अडथळे:दगड व सिमेंटचे अस्तरीकरण रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता, उपाययोजना शून्य‎

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट आणि अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण घाट सध्या धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात डोंगरावरील दगड व सिमेंटचे अस्तरीकरण उखडून थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सुद . यामुळे महामार्गाच्या एका पट्ट्यात मोठे दगड येऊन पडतात. सुदैवाने या दरडींखाली सापडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली…

Read More

मंगळवेढ्यात सापडला “सिवाजी’नावाचा दुर्मिळ शिलालेख:छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंगळवेढा भेटीच्या ऐतिहासिक नोंदीला नवा आधार‎

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. नुकताच मंगळवेढ्यातील माऊली मंदिरामध्ये “सिवाजी” नावाचा दुर्मिळ शिलालेख आढळून आल्याने या इतिहासाला न . इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानंतर मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाहीची राजधानी विजापूर जिंकण्यासाठी संयुक्त मोहीम आखण्यात आली होती. या…

Read More

कौंडण्यपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानला प्रथम क्रमांक:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार2026'' प्रदान‎

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. शतकानुशतकांची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारामध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थानला एक…

Read More

2500 दाखल्यांचे वितरण‎:अमरावतीच्या शाश्वत विकासावर अजित पवारांची छाप- आमदार संजय खोडके

प्रतिनिधी | अमरावती सरकारमध्ये राहून लोकनेते अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरवली, ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. या मतदारसंघाच्या विकासासाठी दादांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरिता भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळेच अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून…

Read More

मी आई-वडिलांचा पुरावा कुठून आणू?:अनाथ तरुणांच्या मतदार नोंदणीचा प्रश्न, रोहित पवारांचे सरकारला थेट आवाहन

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या अनाथ तरुणांना ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा नसल्याने मतदार यादीत नाव नोंदवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. पुण्यातील ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ने या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून,…

Read More

तरुणाईच्या एकजुटीपुढे हिटलरशाही झुकली:उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची केंद्र सरकारवर जहरी टीका‎

परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात जेन झीने आंदोलन केले. तरुणाईच्या एकजुटीपुढे ही हिटलरशाही झुकली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. भारतात लोक नव्हे, तर झुरळे राहतात, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांशी वागत आहेत. मात्र तरुणाईच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीप्रकरणी देशभर उसळलेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री…

Read More

भारतातील तत्त्वज्ञानाचा खरा संघर्ष समजून घेणे गरजेचे- डॉ. सकपाळ:कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांकडून उत्साहात प्रकाशन‎

“कवी हा संस्कृतीला प्रश्न विचारतो. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा जो संघर्ष आहे, तो समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्यावतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मूळ अमरावतीकर असलेले ज्येष्ठ…

Read More

चंद्रपुरात राजकीय राडा:एमआयएम नगरसेवक अझहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला, काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप

चंद्रपूर महानगरपालिकेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे एकमेव नगरसेवक अझहर शेख यांच्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे….

Read More

‘गजर माऊली’चा कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय:विठ्ठलभक्तीचा जागर; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार‎

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘गजर माऊली’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय करून टाकले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रमिलाताई ओक नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला रसिक-भक्तांची मोठी उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन हभप संतोष महाराज पिसे आणि ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ प्रा. रावसाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणी पवित्रकार यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग, विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण झाले. त्यावेळी वातावरण अधिकच भक्तिमय…

Read More

विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या; तरूणाईचे भविष्य उद्ध्वस्त करू नका:कारवाई करून तरुणांचे भवितव्य खराब करण्याचे सरकारचे प्रयत्न‎

एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांबाबत, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी . विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी…

Read More