Headlines

गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना…

Read More

नवीन पाणी योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले:महिनाभरात शहरातील काही भागांना वाढीव पाणीपुरवठा सुरू होणार

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागांना येत्या महिनाभरात वाढीव पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. योजनेच्या चाचणीतील तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. योजनेच्या जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. सकाळी ११ वाजता जायकवाडी येथील पंप सुरू करण्यात आले. ढोरकीन येथील बिघाडामुळे रिकामी झालेली…

Read More

दिलासा:भीमा नदीवरील कोंढार चिंचोली- डिकसळ 55 कोटींच्या पुलाच्या कामाला अखेर वेग

करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान भीमा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर वेग आला असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर पुलास मंजुरी मिळून जवळपास ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र, उजनी जलाशयातील पाणीपातळी कायम उच्च राहिल्यामुळे…

Read More

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत पेच:छगन भुजबळांच्या दोन अटी, तर नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, सस्पेन्स वाढला

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे आता राज्यसभेसाठीच्या जागेवर राणांना संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण वादात शनिवारी भाजप नेत्या नवनीत…

Read More

माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन

सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरणे बदलत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे आणि…

Read More

15 मेपर्यंत स्व-गणना करावी; सीईओ सत्यम गांधींचे आदेश:कर्मचाऱ्यांना डिजिटल स्व-गणना सक्तीची; प्रमुखावर जबाबदारी‎

जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घरयादी व घरगणना (एचएलओ) प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आता कंबर कसली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व-गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या स्वाक्षरीने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची…

Read More

भरधाव कारच्या धडकेत निवृत्त वायरमनचा मृत्यू:पत्नी गंभीर, वैजापूर स्टेशन रोडवरील अपघात‎

शहरातील स्टेशन रोडवरील राजपाल क्लॉथ सेंटरसमोर रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महावितरणचे निवृत्त वायरमन माधव मुरलीधर दळवी (७७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पुष्पलता माधव दळवी (६७) या गंभीर जखमी झाल्या. मूळचे खंडाळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी माधव दळवी यांनी महावितरणमध्ये वायरमन म्हणून संपूर्ण सेवा खंडाळा परिसरात बजावली…

Read More

मोहित कंबोज दलालच:श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंकडे येऊन कितीवेळा रडलेत हे आम्हाला माहीत, कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये गेलो असं नाही- अंबादास दानवे

मोहित कंबोज हा दलाल आहे त्यांच्या विषयी मी परवा बोललो तर भाजपच्या लोकांचेच मला फोन आले की तुम्ही बोललात ते एकदम योग्य बोललात, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे त्यांच्यावर टीका केली आहे. तर श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येत कितीवेळा रडले हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलूच नये आणि बोलले तरी…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More

Bavankule Backs Naingre Patil On Sangh Remarks; Reacts to Thackeray-Fadnavis Flight

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला प् . प्रवासी विमानाने प्रवास करणे हे एक आदर्श उदाहरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नुकताच एका प्रवासी विमानाने एकत्र प्रवास केला….

Read More