Headlines

केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी लोणावळा परिसरातील अनेक दुर्गम ठिकाणांची माहिती घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये लोणावळ्यातील टायगर पॉइंट, लोहगडलगतचा विसापूर किल्ला तसेच परिसरातील अन्य किल्ल्यांचा समावेश होता, अशी माहिती तपास पथकातील एका…

Read More

धाराशिव जिल्ह्यात गैरव्यवहार:22,400 शेतकऱ्यांना कागदोपत्री कृषी साहित्य, 21 कोटींचा घोटाळा

जिल्ह्यातील २२ हजार ४०० शेतकऱ्यांना कृषी साहित्य फक्त कागदावर वाटप करून २१ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक गुंठाही शेती नाही तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांना हे कृषी साहित्य वाटप करण्यात आले असे कागदावर दाखवण्यात आले आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आली आहे, त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत….

Read More

सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले:मंत्री नड्डा मध्यरात्री 12.30 वा. मेदांतात, ज्यूस पाजला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले, आंदोलन सुरूच

पेपरफुटीविरोधात उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी २७ व्या दिवशी उपोषण सोडले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी वांगचुक यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडवले. वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आनंद व्यक्त केला. मात्र,…

Read More

महाराष्ट्रात 8.61 टक्के विद्यार्थी शिकतात- भुसे:केंद्र सरकारकडून फक्त 3.06 टक्के निधी मिळताे

एकीकडे परिक्षांतील गैरप्रकारांवरून केंद्र सरकारवर विद्यार्थी, युवक व विरोधक तुटून पडलेले असताना आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या शिक्षणासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची आकडेवारीच महायुती सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा ३.०६…

Read More

‘माउली… माउली’च्या गजरात बाजीराव विहीर रिंगण सोहळा:आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता माउलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या…

Read More

श्रींगोदेत शेततळ्यात बुडालेल्या 2 मुलींचा रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू:संतप्त ग्रामस्थांकडून लोणी व्यंकनाथ आरोग्य केंद्राला 4 तास टाळे

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपचाराअभावी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे संतप्त गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र . गुरुवारी सकाळी ९ वाजता आनंदी अनिल कांडेकर (४) व वीरा प्रवीण कांडेकर (३) या दोन मुली खेळताना शेततळ्यात पडल्या. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून प्राथमिक…

Read More

Shrapnel hits protesting youth in the eye; vision in danger, both police and protester injured

Marathi News National Shrapnel Hits Protesting Youth In The Eye; Vision In Danger, Both Police And Protester Injured नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीट पेपर लीकविरोधात २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मार्चमध्ये जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोचब याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. निदर्शनांदरम्यान त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर, मानेवर आणि…

Read More

महिलांनी न घाबरता ‘झीरो एफआयआर’ नोंदवावा:राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकरांचे आवाहन

महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे, अपराधांची सुरुवात पाठलाग आणि डिजिटल पाठलागाने होते. महिलांचा सायबर पाठलाग या विषयावर राष्ट्रीय महिला आयोग राज्यातील महिला आयोगांच्या सहकार्याने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. महिलांची सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संवेदनात्मक भूमिकेतून पाहिले जावे, असे आवाहनही त्यांनी केले. यशदा येथे…

Read More

विद्यार्थी उतरले रस्त्यावर:मुंबईत परवानगीशिवाय आंदोलने; पाच दिवसांत 400 जणांवर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांनी १८ जुलै ते २२ जुलैदरम्यान बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून आंदोलने केल्याप्रकरणी ४०० जणांवर गुन्हे दाखल केले. विविध पोलिस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्यात नावे असलेल्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत…

Read More

संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून वाळीत टाकले गेले. मग इतरांची काय अवस्था असेल? त्यांच्या पिळकवणुकीला तर पारावार नव्हता. याच…

Read More