Headlines

औषध दुकानात कर्मचाऱ्याकडून दहा लाख रुपयांचा अपहार:डॉक्टरांची पुणे स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद, गुन्हा दाखल

पुण्यात स्वारगेट येथील एका औषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुकानाच्या मालक असलेल्या एका डॉक्टरांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश रामधन ढगे (रा. येवलेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

आदर्श जीवनाची सुरुवात बालवयात होणारे संस्कारापासून होते- पोहोकार:बारा वर्षांपासून सलग आयोजन; वारकरी परंपरा, हरिपाठाचे धडे‎

आदर्श जीवनाची सुरुवात म्हणजे बालवयात होणारे संस्कार होय, असे प्रतिपादन हभप भागवताचार्य सूरज महाराज पोहोकार यांनी केले. नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कुलमध्ये सुरु असलेल्या बालसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या वेळी शिबिराचे संचालक हभप उमेश महाराज जाधव, शिबिराचे उपमुख्याध्यापक भूषण महाराज गिरी, शिबिर शिक्षक कार्तिक महाराज चवात, विशाल महाराज मलगे, गोपाल काकडे, पवन ठाकरे आदी…

Read More

कोल इंडियाचा नफा 11% वाढून ₹10,839 कोटी झाला:चौथ्या तिमाहीत महसूलही 5.75% वाढला; कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ₹5.25 लाभांश देईल

कोल इंडियाचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक आधारावर (YoY) 11% वाढून ₹10,839 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ₹9,751 कोटी होता. कोल इंडियाने आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या एकत्रित महसुलात म्हणजेच उत्पन्नात वार्षिक आधारावर 5.75% वाढ झाली आहे….

Read More

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद…

Read More

स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर; तब्बल 7 वर्षे धूळखात पडलेली रोड स्विपर मशीन सुरू, रस्ते धूळमुक्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्नचालू‎

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडून असलेली नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन . गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या…

Read More

लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत…

Read More

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केली सुनेची हत्या:भिंतीवर डोके आपटून संपवले, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील घटना

पुणे शहरात कौटुंबिक वादातून एका सासऱ्याने आपल्या सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजस भानुदास चौधरी (वय ३१) हे त्यांच्या कामासाठी शिवाजीनगर कोर्टात गेले होते. त्यावेळी घरात त्यांची पत्नी स्वाती तेजस…

Read More

आर्थिक अस्थिरतेमुळे काही निर्णय अपरिहार्य:भाजपने केले इंधन दरवाढीचे समर्थन; विरोधकांची टीका म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप

भाजपने इंधन दरवाढीवरून विरोधकांकडून होणारी टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. इंधन दरवाढ ही कुणालाही आवडत नाही. जागतिक परिस्थिती, क्रूड ऑईलचे वाढते दर, युद्धजन्य तणाव व आर्थिक अस्थिरता यामुळे काही निर्णय अपरिहार्य ठरतात. त्यामुळे विरोधकांकडून यासंबंधी होणारी टीका ही साप-साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे, असे भाजपने म्हटले आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधनदराचा भडका उडाला आहे….

Read More

हिंदू धर्म नाही, लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ 'लिंगायत' नोंदवा:बसवनंद स्वामीजींचे विधान, काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांचा आक्षेप

आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माच्या स्वतंत्र ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “हिंदू हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे,” असे खळबळजनक आवाहन बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमीकेला नाशिकच्या श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी…

Read More