Headlines

उत्पादन खर्चात वाढल्याने माठांच्या किमतीत 25% वाढ, मंगळवेढ्यात मातीच्या माठांची मागणी वाढली

कडक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी थंड पाणी ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कच्चा माल आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे माठ तयार करणे कुंभार व्यावसायिकांना कठीण झाले असून, किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधुनिक युगात घराघरांत फ्रीज पोहोचले…

Read More

सुख आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये जो समाधान मानतो तोच जीवनात सुखी:ठाणगावमध्ये कथाकार संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

सुख आणि दुःखाच्या प्रवाहात जो व्यक्ती समाधान मानतो, तोच जीवनात खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, असे निरुपण कथाकार संतोष जाधव यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी चरित्र कथेच्या कार्यक्रमात ते बोलत हो . पुढे बोलताना कथाकार जाधव यांनी प्रत्येकाला आयुष्यात चांगल्या-वाईट काळाचा सामना करावाच लागतो. मात्र, चांगले दिवस…

Read More

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts

Marathi News National Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस…

Read More

मोठे प्रोजेक्ट्स:‘तुम्बाड 2’ मध्ये झाली आलियाची सरप्राईज एंट्री, स्पाय ड्रामा ‘अल्फा’ अंतिम टप्प्यात आहे

आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या अत्यंत व्यस्त आणि रोमांचक टप्प्यातून जात आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये आता तिच्या नावावर आणखी एक सरप्राईज जोडले गेले आहे. बातमी आहे की ती कल्ट क्लासिक चित्रपट ‘तुम्बाड’च्या सीक्वल ‘तुम्बाड 2’ मध्ये विशेष भूमिका साकारणार आहे. जरी ही भूमिका कॅमिओ असल्याचे सांगितले जात असले तरी, कथेमध्ये तिचे महत्त्व खूप मोठे…

Read More

पुण्यात बिबवेवाडीत मंडप गोडाऊनला भीषण आग:7 दुचाकी, टेम्पो खाक; अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला

पुणे शहरातील बिबवेवाडी येथील अप्पर डेपो परिसरातील एका मोठ्या मंडप गोडाऊनला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. ८ हजार चौरस फुटांच्या या गोडाऊनमध्ये सजावटीचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. मात्र, पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आजूबाजूच्या दाट वस्तीत पसरण्यापासून रोखली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी दुपारी १:२३ वाजता…

Read More

Pune RCC Coaching Class Sealed Over ₹3.20 Crore Tax Dues

पुणे महानगरपालिकेने जंगली महाराज रस्त्यावरील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वापर आणि ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर यामुळे महापालिकेने क्लासच्या आवाराला टाळे ठोकून ते सील केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात . पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. डेक्कन येथील…

Read More

'दुनियादारी'चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?:लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात

दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या डोक्यात दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार आला. पण सिनेसृष्टीतील मित्रांच्या मदतीमुळे ते त्यापासून परावृत्त झाले. हे सर्व कसे घडले हे त्यांनी स्वतःच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट खूप गाजला. पण त्यानंतर त्यांना एकही हीट चित्रपट देता आला नाही. लॉकडाऊननंतर त्यांच्या आयुष्यात डाऊनफॉल आला….

Read More

केरळमध्ये लवकरच मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा, वेणुगोपाल राहुल यांची पसंती:काँग्रेस नेते म्हणाले- आमच्याकडे मोदी-शहा सर्व निर्णय घेतील, अशी व्यवस्था नाही

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची केरळचे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती के.सी. वेणुगोपाल आहेत. सूत्रांनुसार, राहुल यांनी दिल्लीत वेणुगोपाल यांची एकट्याने भेट घेतली. अशा परिस्थितीत पक्ष लवकरच मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याची घोषणा करू शकतो. वेणुगोपाल सध्या अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. केरळच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी भाजपवर निशाणा साधला. चेन्निथला…

Read More

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More

मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले, 108 बटूंनी केला शंखनाद:14 किमीच्या रोड शोमध्ये फुलांचा वर्षाव, पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले

काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 14 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. ते बीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसवरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. गेटवरच 108 बटूंनी शंखनाद करत त्यांचे स्वागत केले. आता ते बाबा विश्वनाथांचे दर्शन-पूजन करत आहेत. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते ढोल-ताशांवर नाचताना दिसले. पंतप्रधानांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. ताफ्यावर फुले उधळण्यात आली. पंतप्रधानांनी हात हलवून…

Read More