Headlines

देवस्थान जमिनीबाबत मसुदा 3 दिवसांत सार्वजनिक करणार:जुलैच्या अधिवेशनात कायदा आणणार – महसूल मंत्री बावनकुळे

राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. एक महिन्याचा वेळ हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जनतेला दिला जाईल. त्यांच्या सूचनांचा विचार करून जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले…

Read More

धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर 'सह्याद्री' आक्रमक:'आम्हाला शिवराय शिकवू नका', अंबादास दानवे आणि अमोल कोल्हेंचा घणाघात

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे…

Read More

अंजनगावात उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:युवा शेतकरी बऱ्हाणपुरे यांच्या कष्टांना मिळाले फळ‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे येथील प्रगतीशिल युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या केवळ २ एकर क्षेत्रात तब्बल १० क्विंटल उन्हाळी मुगाचे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी परिसरातील तरुण शेतकऱ्यांसमोर एक नवा…

Read More

शक्ती कायद्यात गुन्हेगाराला 21 दिवसांत फाशीची तरतूद:कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांप्रकरणी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, असा संताप…

Read More

महात्मा फुले यांनी शिक्षणात क्रांती घडवली‎:व्याख्याते संदीप अवताडे यांचे शिल्लेगाव येथे प्रतिपादन

शिल्लेगाव महाराष्ट्रभर जयंती साजरी करताना डीजे, डॉल्बी, विविध गाण्यांपुरते कार्यक्रम मर्यादित राहतात, असे त्यांनी सांगितले. शिल्लेगावातील तरुणांनी विचारांची जयंती साजरी करण्यासाठी पुढे येणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. महात्मा फुले यांनी शिक्षणात क्रांती केली नसती तर भारत शिक्षणाच्या बाबतीत १०० वर्षे मागे गेला असता असे प्रतिपादन व्याख्याते संदीप अवताडे यांनी केले. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथे महात्मा…

Read More

डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान‎

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link

Read More

तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या गर्तेत अडकत जातो. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असे तीन प्रकार आहेत. इंद्रियसुखांची लालसा, सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार या सर्व गोष्टी मनात अस्थिरता निर्माण करून दुःख वाढवतात….

Read More

मनीषा मांढरेंवर निलंबनाची कारवाई:नीट 'बायोलॉजी'चा पेपर फोडल्याचा ठपका; पुण्यातील मॉडर्न कॉलेजची कडक कारवाई

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (स्वायत्त) शिक्षिका मनीषा मांढरे यांचे नाव समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेने माध्यमांना एक पत्रक जारी करत या कारवाईची माहिती दिली….

Read More

छत्रपती संभाजीनगर मनपाला 15.78 कोटींचा अत्याधुनिक वॉटर टॉवर:जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी, अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरची भर पडली आहे. शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा नव्हती. ही गरज…

Read More

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती….

Read More