Headlines

मराठवाडा-विदर्भावर पुढील 24 तास संकटाचे:अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा; राज्यातील हवामानात मोठा बदल

राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास मराठवाडा आणि विदर्भासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची…

Read More

Mahesh Patel Statement: Stuck Till Last Breath, Not Fled

Marathi News National Mahesh Patel Statement: Stuck Till Last Breath, Not Fled Jabalpur Cruise Accident लोकेंद्र उमरे। जबलपूर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जबलपूरच्या बरगी धरणात 30 एप्रिल रोजी क्रूझ बुडून 13 लोकांचा जीव गेला. यात 8 महिला, 4 मुले आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. सुमारे 60 तासांच्या बचावकार्यानंतर पाण्यातून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या…

Read More

मीरा-भाईंदर घोटाळा:6 हजार कोटींच्या भूखंडावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली, राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर खपवून घेणार नाही- बावनकुळे

मीरा-भाईंदर येथील ६ हजार कोटी रुपये मूल्याची २५४ एकर सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत, सरकार जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत सांगितले की, “राज्यावर कर्जाचा…

Read More

साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत

ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे…

Read More

हास्य चळवळ लोकचळवळ व्हावी- राजेश पांडे:जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा विशेष कार्यक्रम

हास्य ही एक सकारात्मक मानवी कृती असून त्याचे शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. आता हास्य चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केले. जागतिक हास्य दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या…

Read More

मोर्शीतही एमडी ड्रग्जचे जाळे, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्मशानभूमीजवळ पोलिसांची कारवाई, अमरावतीच्या दोघांना अटक‎

अमरावती पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एमडी ड्रग्जचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोर्शी पोलिसांनी चांदूरबाजार रोडवर असलेल्या स्मशानभूमीसमोर रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईतून या घटनेला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी अवैधरित्या एम.डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या दोघांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अटक करण्यात आलेले…

Read More

हिंगोलीत महालोक न्यायालयात एकाच दिवशी 100 प्रकरणांचा निपटारा:जलद न्याय मिळाल्याने पक्षकारातून समाधान

हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज शनिवार ता. 9 आयोजित महालोकअदालतीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणी निकाली निघाली आहेत. हिंगोली जिल्हा न्यायालयातील विधीज्ञ ऍड. सुरेश गडदे यांच्या कार्यालयातील 103 प्रकरणांचा समावेश आहे. या महालोकअदालतीतील सर्वात लक्षवेधी आणि मोठे प्रकरण सय्यद अलमास यांचे ठरले. विशेष म्हणजे, 2025 मध्ये दाखल झालेले हे प्रकरण ऍड….

Read More

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात…

Read More