Headlines

यंत्रणा कोलमडली:तब्बल 25 हजार शाळाबाह्य मुले प्रवाहाबाहेर राहणार; ‘समग्र’तील कर्मचारी संपाचा परिणाम

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आली असताना, राज्यातील पहिली ते आठवीतील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देणे अपेक्षित असताना, केंद्र शासनाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. राज्यात आधीच शिक्षणापासून वंचित असलेल्या २५ हजार शाळाबाह्य मुलांना पुन्हा मुख्य…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More

राज्य सरकारची कर्जमाफी फसवी:ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली योजना; आमदार अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026 ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना आहे. या योजनेतील अटी-शर्ती पाहता शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार याबाबत मोठी शंका आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 260…

Read More

धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन

प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह…

Read More

कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री‎

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून…

Read More

UPSSSC Recruitment 722 Vacancies | Currency Note Press & Dayal Singh College

2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीनुसार, UPSSSC ने 722 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत 4 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. करन्सी नोट प्रेसच्या 3 युनिटमध्ये 534 रिक्त जागा निघाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी अर्ज 20 एप्रिलपासून सुरू होतील. त्याचबरोबर, दयाल सिंह कॉलेज, डीयूमध्ये 33 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे….

Read More

एमआयएमच्या सहर शेख पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी:नगरसेवकपदावर संकट, तरी वानखेडेवर; सोशल मीडियावर ‘गेम ओव्हर’ पोस्ट

ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला आयपीएल सामना पाहण्यासाठी त्या मैदानात उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला…

Read More

चिंचखेडा बु. येथे सीआरटी प्रात्यक्षिक, जनजागृती मोहीमेची बैठक उत्साहात:कि़डींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎‎

कन्नड तालुक्यातील चिंचखेडा बु. येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शुक्रवारी सीआरटी प्रात्यक्षिक व जनजागृती मोहिम उत्साहात पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, मे व जून महिन्यात पिकणाऱ्या कडुलिंबाच्या निंबोळ्या जमा करून सुकवल्यानंतर त्यापासून निंबोळी अर्क तयार केला जातो. निंबोळी अर्काच्या उग्र वासामुळे किडी व अळीवर्गीय कीटक अंडी घालण्याचे टाळतात. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी…

Read More

Bhopal Actress Twisha Sharma Death CCTV Footage

फराज शेख। भोपाळ7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भोपाळमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा (31) च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सोमवारी CCTV फुटेज समोर आले आहे. मृत्यूपूर्वी ती घराच्या छतावर जाताना दिसली आहे. थोड्या वेळाने तिचा मृतदेह तीन लोक खाली आणताना दिसत आहेत. ट्विशाची व्हॉट्सॲप चॅटही व्हायरल झाली आहे. यात तिने लिहिले आहे, “मला खूप गुदमरल्यासारखं होत आहे…

Read More

12 वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी:अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांना मिळाले यश

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत…

Read More