Headlines

शंकराचार्य Go-LX वर गायी खरेदी करतील आणि विकतील:ओएलएक्सच्या धर्तीवर नवीन वेबसाइटची घोषणा, म्हणाले-गोमातेला कापू देणार नाही

गोहत्येविरुद्ध आंदोलन चालवणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आता गाईंच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीची घोषणा केली आहे. शंकराचार्यांनी “गो-एलएक्स (Go-LX)” नावाच्या एका वेबसाइटची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याद्वारे गाईंची खरेदी केली जाईल. स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- आम्ही एक वेबसाइट बनवत आहोत. या वेबसाइटद्वारे आम्ही गाई खरेदी करू. जो पशुपालक किंवा व्यापारी आपली गाय विकू इच्छितो, तो वेबसाइटवर…

Read More

नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी:ED ने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले, कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नव्हती

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय सोमवारी ईडीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. ईडीने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. ट्रायल कोर्टाने 16 डिसेंबर 2025 रोजी ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने 22 डिसेंबर रोजी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर आरोपींना नोटीस बजावली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती…

Read More

मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते…

Read More

अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाचा परभणी येथे तुरुंगात ऱ्हदयविकाराने मृत्यू:20 महिन्यापासून होता तुरुंगात, 6.27 कोटींचे अपहार प्रकरण

हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेच्या ६.२७ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील २० महिन्यापासून परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षाचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ३ दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे (रा. गोपाल टॉकीज जवळ वाशीम) याने पतसंस्था स्थापन करून ठेवीदारांना जादा व्याजदराने परताव्याचे अमिष दाखविले होते….

Read More

सोयाबीनच्या दरामध्ये उसळी; भाव 7 हजार पार:5 वर्षांतील सर्वाधिक दर, शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले, दरवाढीचा साठेबाजांनाच जास्त फायदा‎

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला सर्वाधिक ७१४५ रुपये दर मिळाला असून गत पाच वर्षात सोयाबीनच्या पिकास मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचे बोलले जाते. मात्र, या दरवाढीचा फायदा कोणत्याही शेतकऱ्यांना होणार नसून साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडे माल असताना भाव नाही आता भाव मिळाला तर धान्याचे कोठार…

Read More

मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या ताफ्यातून अर्ध्या गाड्या कमी केल्या:पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम, 5 गाड्यांसह विमानतळावर पोहोचले; मंत्री-अधिकाऱ्यांनाही निर्देश

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठा पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याच्या केलेल्या आवाहनानंतर, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा ताफ्यातील (कारकेड) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यासाठी सांगानेर विमानतळाकडे रवाना झाले, तेव्हा त्यांच्या ताफ्याचे दृश्य बदललेले होते….

Read More

वरळीतील जनआक्रोश मोर्चा भाजपच्या अंगलट:नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटी-शर्तींच्या पायमल्लीचा ठपका

लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा…

Read More

शेतकरी विरोधी व्यापार करार रद्द करा:स्वस्त विदेशी शेतीमालामुळे देशांतर्गत बाजारपेठ धोक्यात, हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

केंद्र शासनाचा प्रस्तावित भारत- अमेरिका व्यापार करार तातडीने रद्द करावा या मागणीाठी हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ता. 21 धरणे आंदोलन करण्यात आले आहे. येथील महात्मा गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर सराफ, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत उर्फ बंटी नागरे, सुशांत लोखंडे, शांमराव जगताप, मिलींद उबाळे, शेख जुबेर मामू, संग्राम…

Read More

कन्नड शहरावर पाणीटंचाईचे सावट; अंबाडी प्रकल्पात 16 टक्केच साठा:6453 नळजोडण्यांचे सर्वेक्षण, अनधिकृत नळांवर होणार कारवाई‎

शहराची तहान भागविणाऱ्या अंधानेर येथील अंबाडी मध्यम प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ग्रॅव्हिटीने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा करणे केवळ महिनाभरच शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिष . कन्नडची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली आहे. पिशोर नाका, चंद्रलोकनगरी, नर्सिंगपूर, शरद पवार कॉलनी आणि म्हाडा यांसारख्या नवीन वसाहतींच्या हद्दवाढीमुळे पाणीपुरवठ्यावर…

Read More

हनुमाननगर गोळीबारप्रकरणी दोन्ही गँगच्या 8 गुंडांना बेड्या:दिवेकर-रांजणे गँगचा राडा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी…

Read More