Headlines

हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ:उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य…

Read More

भाजप आमदाराकडून अश्लील पूल पार्टीचे आयोजन:प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप, परिवहन मंत्र्यांनी व्हिडिओच दाखवला

मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून धुसपुसत असलेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेला हा वाद आता थेट ‘पाणी’ आणि ‘पूल पार्टी’वरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडल्याने संपूर्ण राज्यासह मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना,…

Read More

भोंदू मनोहर भोसलेच्या पापाचा घडा भरला!:शेतकऱ्याला 41 हजारांना लुटले, फसवणूक केल्याप्रकरणी करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल

भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून, मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील फिर्यादी शेतकरी दिलीप अजिनाथ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 पासून सुरू असलेल्या मुतखड्याच्या त्रासावर वैद्यकीय…

Read More

कामगार कायद्यातील सुधारणांचा कामगारांसह उद्योगांनाही फायदा:मंत्री आकाश फुंडकर यांचे मत; नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान

केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत…

Read More

ऍक्शन मोडवर:1925 किलो 3 लाख रु. किमतीचे प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त

शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिके मार्फत गुरुवारी १६ रोजी इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर विशेष धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक (पप्पू शर्मा) तसेच हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिक यांच्या दोन स्वतंत्र गोदामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापना व…

Read More

NCRB रिपोर्ट 2024-मध्य प्रदेशात दर 3 तासांत एक रेप:अनुसूचित जमातींवरील गुन्ह्यांमध्ये देशात नंबर-1, एका वर्षात 1800 हून अधिक खून; रोज 32 अपहरण

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने ‘क्राईम इन इंडिया 2024’ अहवाल जारी केला आहे. अहवालात मध्य प्रदेशची (एमपी) स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जमाती (ST) विरुद्धच्या गुन्हेगारीच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, मध्य प्रदेशात (एमपी) दर तीन तासांनी बलात्काराचा एक गुन्हा दाखल होत आहे. याशिवाय, दररोज सुमारे 32 अपहरण होत आहेत….

Read More

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि . फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे…

Read More

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:"मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात' दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय…

Read More

आंबेडकर जयंती- आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे 17 जणांवर गुन्हे:मिरवणुकीत यंदा सर्वाधिक 132.4 डेसिबल आवाजाची नोंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेचे नियम उल्लंघनप्रकरणी अखेर १४ दिवसांनी १७ जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात व्यापारी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ६५ डेसिबलची असताना त्याहून जवळपास दुप्पट १३२.४ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मंडळांचा आवाज हा १०० डेसिबलच्या पार गेल्याच्या नोंदी पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल…

Read More

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त

कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…

Read More