Headlines

45 जार शुद्ध पाण्याने भागवली तहानलेल्या खैरेवाडीकरांची तहान:इगतपुरीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह वन विभागाने राबविला समाजाेपयाेगी उपक्रम‎

तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे तीव्र पाणीटंचाईमुळे आदिवासी बांधवांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ४५ जार शुद्ध पिण्याचे पाणी गावात पोहोचविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा . शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत असल्याने नागरिकांसमोर स्वतः प्यायचे की जनावरांना पाजायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती…

Read More

दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू:10 जखमी एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल, तिघांची प्रकृती गंभीर; 12 जणांना वाचवण्यात यश

दिल्लीतील साकेत परिसरात शनिवारी संध्याकाळी पाच मजली इमारत कोसळली. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जखमींना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ढिगारा पडला, तिथे वैद्यकीय विद्यार्थ्यांची एक कॅन्टीन होती. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची…

Read More

शिक्षण हेच यशाचे खरे साधन, नगराध्यक्ष गायगोलेंचे प्रतिपादन:ओतारी समाज संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; पालकांचाही सत्कार

अंजनगाव सुर्जी येथे ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी ‘शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून, सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,’ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन तराळे होते. जळगावचे माजी अध्यक्ष दीपक कंडारे, राजेश तायवाडे…

Read More

Anita Advani on Rajesh Khanna Relation

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अनिता आडवाणी यांच्या नात्याला विवाह मानण्यास नकार दिल्यानंतर, आता अनिता यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला ‘न्यायाची घोर थट्टा’ असे म्हटले आहे. अनिता यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या कायदेशीर लढाईतून मागे हटणार नाहीत आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष…

Read More

गुरूकुंज मोझरी गावामधून जाणारी पहाटेची अमरावती-गोंदिया बस बंद:दररोजच्या प्रवाशांचे होतायेत हाल, बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी‎

गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती-नागपूर-गोंदि या ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील असंख्य प्रवाशांचे हाल होत असून, संतप्त प्रवाशांनी मोझरी बसस्थानक व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती,…

Read More

दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना

मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे…

Read More

उबाठा संपवण्याची स्क्रिप्ट तयार:राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन उबाठा-पवार गट संपवण्याच्या मोहिमेवर- नवनाथ बन

उद्धव ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही आणि आदित्य ठाकरे घरात बसून आहेत उबाठाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत घेतील. उबाठाचे लोकसभेचे 9 आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे 10 खासदार वेगवेगळ्या पक्षात जाणार आहेत. काही जण संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जातील तर काही जण शिंदेंचे…

Read More

ED Nabs I-PAC Director in Coal Scam; TMC Alleges Fearmongering

नवी दिल्ली/कोलकाता7 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 10 दिवस आधी, प्रवर्तन निदेशालय (ED) ने I-PAC चे संचालक आणि सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक केली आहे. कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना सोमवारी संध्याकाळी दिल्लीत पकडण्यात आले. ED ची ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी…

Read More

आज 17 केंद्रांवर 6 हजार 538 विद्यार्थी देणार ‘नीट’ परीक्षा

नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट पेपर रविवार, २१ जून रोजी होणार आहे. १७ परीक्षा केंद्रावर ६ हजार ५३८ विद्यार्थी नीट देणार आहेत. हे केंद्र अकोला व मूर्तिजापूर येथील आहेत. परीक्षा केंद्रात सकाळी ११ वाजेपासून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाचा अवधी १.३० वाजता संपणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत परीक्षा होणार आहे….

Read More

‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य

समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील राम मंदिरात पैसे आणि दागदागिन्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे….

Read More