Devendra Fadnavis Replies To Manoj Jarange On Maratha Reservation Issue
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणावरून सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजकीय द्वेषापोटी आणि काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून हजारो विद्यार्थ्यांची कुणबी प . प्रमाणपत्रे रद्द करण्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मनोज जरांगे पाटील नेमके काय बोलले हे…