Headlines

SRPF Jawan Commits Suicide During Mahapuja

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीरसात तल्लीन झाली असतानाच, वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी घटना उ . जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी…

Read More

मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाचे वितरण संमिश्र असले तरी, ज्या भागात पाऊस बरसला, तिथे शेतीच्या मशागतीच्या कामांनी चांगला वेग घेतला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे….

Read More

Lavani Samradnyi Vithabai Biopic Title Change Demand; Shraddha Kapoors Film Itha Controversy

मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून चित्रपट निर्मात्यांना नाव बदलण्याचा इशारा दिला…

Read More

रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस:कर्जमाफीच्या अटींवर तोडगा निघणार? कृषिमंत्र्यांची घोषणा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित

पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही.. “माझे वडील, पत्नी आणि मुलं भावुक झाली…

Read More

विठूरायाच्या दर्शनाला जाताना दुर्देवी घटना:आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात; तिघे जण जखमी

जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी आमदार कुचे गाडीत नसल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कसा…

Read More

NCMC Card Mandatory For Women, Seniors From Aug 1, 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी प्रवासाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णय . राज्यभरात सध्या एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणी आणि वितरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यातील तब्बल…

Read More

ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष बनला, खर्चासोबत बचतीवरही लक्ष

घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन होमची बांधकाम किंमत सामान्य घरांपेक्षा 3.5-4% जास्त असू शकते. परंतु, दीर्घकाळात ते घरमालकासाठी अधिक किफायतशीर ठरतात. टिकाऊपणाचा अर्थ असा आहे की, घरे अशा प्रकारे बांधली जावीत ज्यामुळे पर्यावरणावर कमीत कमी ताण येईल…

Read More

नागपुरात आजाराला कंटाळून माय-लेकाने केली आत्महत्या:'आम्हा दोघांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, सुसाइड नोटमधये उल्लेख

नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत कानखोजे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अमया या रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होत्या, तर त्यांचा मुलगा अद्वैत हा गंभीर आजारपणामुळे शय्याग्रस्त होता. जलालपुरा येथील श्री गुरु माउली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा…

Read More

उद्धव अन् राज ठाकरेंनी एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे:धारावीत मराठी माणसाला हात लावला तर अदानींशी थेट टक्कर- संजय राऊत

जे लोक आमचा पक्ष फुटणार अशी आवई उठवत आहेत, त्यांची शिवसेना हे नाव घेण्याचीही पात्रता नाही. हे पळपुटे लोक आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ..तर यासोबतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून…

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More