Headlines

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा ‘भिडेवाडा चित्ररथ’ बुधवार, २० मे रोजी अमरावतीत दाखल होणार असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची माहिती नागरिकांना मिळणार आहे….

Read More

नवापूर बर्ड फ्लू अपडेट:सहाव्या दिवशीही 'कलिंग' जोरात; अडीच लाखांहून अधिक पक्षी, तर 9 लाख 27 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सहाव्या दिवशी ‘अमलीवाला पोल्ट्री फार्म’मधील 23,707 कुक्कुटपक्षी, 1 लाख 20 हजार अंडी आणि 46 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले. 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 47 हजार 174 पक्षी नष्ट केले. ​पशुसंवर्धन…

Read More

वाळू वाहतुकीवरून चालकाला मारहाण:हप्त्यासाठी दिली धमकी, पैठण शहराजवळील घटना, जार जणांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल‎

वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम गायकवाड (रा. नारायणगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २२) दुपारी ते शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जात असताना पैठण येथील महावीर चौक (गोलनाका) येथे संशयित…

Read More

15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी:ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

भारतात आता परदेशी विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत १५ परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केले आहे. यापैकी बहुतेक कॅम्पस ऑगस्टपासून पहिली बॅच सुरू करतील. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक कॅम्पसमध्ये २०० ते २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पुढील पाच वर्षांत हे प्रमाण वाढवून प्रत्येक कॅम्पसमध्ये वार्षिक १,०००…

Read More

खतरों के खिलाडीमध्ये दिसणार गौरव खन्ना:म्हणाला- अपयशाची भीती नाही, गॉडफादरशिवाय कॉर्पोरेट नोकरी सोडून अभिनेता बनला

अभिनेता गौरव खन्ना सध्या स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ मुळे चर्चेत आहेत. दैनिक भास्करसोबतच्या खास संवादात गौरवने आपल्या आयुष्यातील संघर्षांवर, मुंबईला येण्याच्या प्रवासावर आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय यश मिळवण्यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी सांगितले की, 22 वर्षांपूर्वी जेव्हा ते कोणत्याही योजनेशिवाय कानपूरहून पुष्पक एक्सप्रेस पकडून मुंबईला आले होते, तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यात काय बदल झाले आहेत….

Read More

भाविकाने शिवाई संस्थानला 15 गुंठे जमीन केली दान:शिवना येथील ग्रामस्थांकडून कैलाश काळे यांचा सत्कार

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथिल ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिरालगतची १५ गुंठे जमीन शिवना येथील भूमिपुत्र तथा डोंबिवली येथिल व्यावसायिक कैलाश श्रीरंग काळे यांनी संस्थानला दान केली. त्यानिमित्त काळे यांचा संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. शिवना गावाच्या पश्चिमेला ग्रामदैवत श्री. शिवाई देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला नुकताच शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा…

Read More

हिमाचलमधील मंदिरात 100 ग्रॅम सोन्याचा हार अर्पण केला:महाराष्ट्रातून आलेले भाविक म्हणाले- आईच्या कृपेने नवस पूर्ण झाला

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील माता ब्रजेश्वरी मंदिरात एका भाविकाने 100 ग्रॅम सोन्याचा हार अर्पण केला. महाराष्ट्रातील पुण्याहून आलेल्या भाविकाने हा हार भेट दिला. याची किंमत सुमारे 16 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मंदिर अधिकारी शिवाली ठाकूर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी विनोद एन शर्मा यांनी हा हार अर्पण केला आहे. विनोद शर्मा…

Read More

प्रकाश राज यांच्यावर अटकेची टांगती तलवार?:बंगळुरू न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले; अनेक राज्यांमध्ये मतदार ओळखपत्र ठेवल्याचा आरोप

दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज कायदेशीर वादात सापडले आहेत. बंगळुरू न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण कथितरित्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे बाळगण्याशी संबंधित आहे. त्यांच्या न्यायालयात हजर न राहिल्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अनेक वर्षांपूर्वीच्या तक्रारीशी संबंधित आहे. तक्रारदार वकील दिलीप कुमार यांनी आरोप…

Read More

टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष:संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल; रविवारी रंगणार भव्य रिंगण सोहळा

‘आदीशक्ती मुक्ताईंचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या दर्शनाची आस…’ अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी शनिवारी जालना जिल्ह्यात दाखल झाली. रिमझिम कोसळणारा पाऊस आणि त्यात ओसंडून वाहणारा वारकऱ्यांचा उत्साह, यामुळे संपूर्ण जालना जिल्हा विठ्ठलमय झाला आहे. वाघरूळ सीमेवर प्रशासनाकडून स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाघरुळ येथे…

Read More

SC Slams Maharashtra Govt Over Court Hearing Delays

Marathi News National SC Slams Maharashtra Govt Over Court Hearing Delays | Foreign National Bail Case नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला विरोध करण्यावरून, पण खटल्यांच्या सुनावणीला गती न दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जोरदार फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार प्रत्येक प्रकरणात जामिनाला विरोध करते, पण खटला लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलत…

Read More