Headlines

Maharashtra NEP Curriculum Class 6 Approved; June Implementation Starts

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध . राज्यात यापूर्वीच दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात…

Read More

सोशल मीडियाचा “डिजिटल ट्रॅप” करून शेतकऱ्यांची कोंडी:घोडेगावात 4 गोण्यांना “सोन्याचा भाव’ दाखवून शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटला

सोशल मीडिया लाईव्हचा “डिजिटल ट्रॅप’ रचून घोडेगाव उपआवाारात केवळ ४ गोण्यांना ४,२०० रुपयांचा सोन्याचा भाव दाखवून खोटी हवा करण्यात आली. हे आमिष पाहून शेतकऱ्यांनी आवक वाढवताच, त्यांचा शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटल्याचा पर्दाफाश झाला आहे. लिलावात . बाजार समित्यांमधील लिलावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तातडीने लाईव्ह केले जातात. घोडेगावच्या या ४,२०० रुपयांच्या दराचा व्हिडिओही वाऱ्यासारखा…

Read More

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा खून:दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पत्नीवर सतत संशय घेत असल्याने उचलले टोकाचे पाऊल‎

पैठण चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मंदाबाई सुरेश अंगारखे (४५, रा. गांगलवाडी, नारळा) असे मृत महिलेचे, तर सुरेश अंगारखे असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपी सुरेश अंगारखे…

Read More

Manisha Hawaldar Sold NEET Questions, Burned Notes; Shocking Revelations

देशभरात खळबळ माजवणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात कमालीची खोलवर रुजल्याचे आता समोर येत आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची (NTA) अधिकृत अनुवादक मनीषा हवाल . मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या अधिकृत अनुवादक म्हणून कार्यरत होत्या. अधिकृत अनुवादक असल्याने…

Read More

दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा चावा, ‘रेबीज’ने बालकाचा मृत्यू:एक तपाने मुलगा झाला, तोही गेला, वडील कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये

भवानी पेठेतील ज्योती अन् योगिराज स्वामी या दाम्पत्याला लग्नानंतर एका तपाने मुलगा झाला. कोडकौतुकाने वाढला. शाळेत चालला. परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावले. ही बाब त्याने आई, वडिलांना सांगितलीच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास सुरू झाला. जीभ बाहेर काढत होता.त्यातून लाळ गळत होती.हात-पाय वाकडे करून तो निपचित पडत होता. श्वानाप्रमाणे गुरगुरत होता.त्याला ‘रेबीज’ झाल्याचे…

Read More

जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्यांमध्ये 216 गुन्हेगार:दिल्ली पोलिसांचा दावा- सोशल मीडिया, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत ओळख पटली

दिल्ली पोलीस फेस रिकग्निशन सिस्टीम (FCR) द्वारे जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवत आहे. असे 216 लोक सापडले आहेत ज्यांचा मागील गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यामध्ये पश्चिम दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि इतर जिल्ह्यांतील लोक आहेत. सूत्रांनुसार, व्हायरल सोशल मीडिया पोस्ट, सीसीटीव्ही फुटेजची FCR द्वारे तपासणी केल्यावर या गुन्हेगारांची ओळख पटली. जंतर-मंतरवर कॉकरोच पार्टीच्या आंदोलनादरम्यान…

Read More

शिवराय कुळकर्णी चौथ्यांदा भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी शिवराय कुळकर्णी यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या पुनर्निवडीची घोषणा केली. कुळकर्णी यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना कुळकर्णी म्हणाले, ‘पक्षाची बाजू योग्यरीतीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी…

Read More

SRT वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू:अंबाजोगाई येथील काळवीट साठवण तलावात पोहताना मृत्यूने गाठले

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, डॉक्टर अभिमन्यू तरकसे दररोज सकाळी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात होते. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी गेले….

Read More

काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…

Read More

पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ देशाला मागे नेणारा:'पनौती'चे राज्य जाऊन बळीराजाचे राज्य यावे- हर्षवर्धन सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ हा देशाला अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ म्हणून नोंदवला जाईल. त्यांच्या कार्यकाळात देशात कोणताही वास्तविक विकास झाला नाही, उलट देशावरील कर्ज वाढले आणि देश मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर निशाणा साधताना त्यांनी, पंतप्रधानांनी आपल्या चुका…

Read More