Headlines

भाकपकडून निकृष्ट धान्य पुरवठ्याचा तीव्र निषेध:तिवसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरवण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाण्यायोग्य धान्य मिळावा, या मागणीसाठी पक्षाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. भाकपचे तिवसा तालुका सचिव कॉ. प्रकाश सोनोने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र आणि राज्य सरकार गरीब व निराधार जनतेला अन्न…

Read More

एनजीटी नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा:'सुराज्य अभियाना'चा प्रशासनाला इशारा; 17 हजार झाडांचा हिशोब मिळेना

‘सुराज्य अभियाना’ने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांमधील वृक्षांची ‘मूक हत्या’ केली जात असल्याचे अभियानाच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आले आहे. झाडांभोवती बेकायदेशीरपणे काँक्रीट ओतणाऱ्या कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’ (एनजीटी) कायद्याच्या कलम २६ अन्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी अभियानाने केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सुराज्य अभियाना’चे…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर:विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांना ३ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यापूर्वी शून्य फेरीअंतर्गत इनहाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत. जिल्ह्यात…

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

भव्य भीमगीतांनी दुमदुमले नगर शहर; नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. गुरुवारी माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण…

Read More

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती!:उच्च शिक्षण संचालनालयाचे सर्व कॉलेजला आदेश

राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार असून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल केले जाणार असून १६ प्रकारच्या शैक्षणिक लाभांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि कॅपनंतरच्या प्रवेशांनाही सवलती मिळणार आहेत. यातून उच्च…

Read More

'मुख्यमंत्री बळीराजा' योजनेसाठी मतदारसंघनिहाय समित्या:महसूल मंत्र्यांच्या आदेशाने सहअध्यक्षांची नियुक्ती

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक जलद गतीने होण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार, मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र शहाणे, धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी अनिल काळे, तिवसासाठी…

Read More

हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये:अक्षय कुमारने पुष्टी केली; म्हणाला- काही गोष्टी अशा आहेत, ज्या सांगू शकत नाही

अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकतेच सांगितले की, चित्रपट हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये. ही गोष्ट अक्षयने शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितली. मुलाखतीत अक्षयने मान्य केले की, या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना स्वतःलाही तेवढाच धक्का बसला होता. अक्षयने सांगितले की, चित्रपटाच्या विलंबाचे कारण फक्त कलाकार नाहीत. ते म्हणाले की, इतर…

Read More

टाकरखेडा संभूमध्ये तीव्र पाणीटंचाई:नवीन जलकुंभ बंद, नागरिक संतप्त; समस्या न सुटल्यास ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा

टाकरखेडा संभू येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश असूनही, नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या दीड लाख…

Read More

एनडीएचे मिशन 360, आता डीएमके-राष्ट्रवादी-सपामध्ये फूट पाडण्याची तयारी:लोकसभेत दोन-तृतीयांश आकडा मिळवण्यासाठी आता 41 खासदारांची गरज

भाजपचे शीर्ष रणनीतिकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन 360’ मध्ये गुंतले आहेत. 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण आणि परिसीमन संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतरच भाजपने संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याची रणनीती वेगवान केली होती. पक्षाचे लक्ष केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नाही, तर ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायिक सुधारणांसारख्या मोठ्या संवैधानिक बदलांसाठी आवश्यक असलेली ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे….

Read More