Headlines

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राजभरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी…

Read More

गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या…

Read More

माता सीतेच्या गोष्टीमध्ये रमले अहिल्यानगरचे रसिक:अनुभव संपन्न, कसदार वाचिक अभिनयातून उलगडले सीतेच्या जगण्याचे भावविश्व‎

रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आय . वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या…

Read More

मोदींनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला कडेवर घेतले:टेबलवर उभे करून लाड केले, मुलीला वही दिली; राम मोहन नायडू कुटुंबासह पोहोचले होते

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. नायडू कुटुंबीयांसोबत दिल्लीतील सेवा तीर्थ भवनात पोहोचले होते. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी नायडूंच्या दोन्ही मुलांना लाड केले. पंतप्रधानांनी मुलाला कडेवर घेतले आणि नंतर टेबलावर उभे केले. यानंतर नायडूंची मुलगी मोदींजवळ पोहोचली, तेव्हा पंतप्रधानांनी तिच्याकडून एक वही घेतली आणि त्यात काहीतरी लिहून तिच्या…

Read More

अमरावती हादरले!:तरुणीवर अत्याचार करून अश्लील फोटो आईला पाठवले; नराधम गजाआड

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बेनोडा येथे एका 22 वर्षीय नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाबू हसन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. अत्याचारानंतर झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या आई व आजीला पाठवून घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी तत्परता दाखवत…

Read More

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link

Read More

IPLच्या पदार्पणातच प्रफुल हिंगेने रचला इतिहास:मुलाच्या कामगिरीने वडिलांचे डोळे पाणावले, आई म्हणाली – लेकाला निळ्या जर्सीत पाहायचेय

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात कालच्या सामन्यात एका नव्या ताऱ्याचा उदय झाला. विदर्भाच्या मातीतील वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करताना राजस्थान रॉयल्सचे अक्षरशः कंबरडे मोडले. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात जे दिग्गज गोलंदाजांना जमले नाही, तो पराक्रम प्रफुलने आपल्या पहिल्याच षटकात करून दाखवला आहे. मुलाच्या या कामगिरीने हिंगे कुटुंबीय भावुक झाले…

Read More

मुनगंटीवार उभे राहताच आणि धानोरकरांचा ‘वॉकआऊट’:चंद्रपुरात प्रोटोकॉलवरून मोठा वाद; लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित हिराई महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून ‘वॉकआऊट’ केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमाला…

Read More

भारताला सर्वश्रेष्ठ बनवणे संघाचे ध्येय:नरेंद्र ठाकूर यांचे 'संघशताब्दी मंथन' कार्यक्रमात आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी भारताला जगात सर्वश्रेष्ठ देश बनवण्याचे संघाचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. पुणे येथे आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. समाजात संघाबद्दल एक मोठी स्पष्टता निर्माण झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम असलेला आणि जगाला नवी वाट, मार्ग व दृष्टी देण्यास समर्थ असलेला भारत घडवण्याचे काम संघाने…

Read More