Headlines

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎

शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व‎शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात‎यावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी‎विकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी ‎‎कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ‎‎आले. ही मागणी मान्य न झाल्यास ‎‎सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.‎असा इशाराही देण्यात आला.‎ शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन ‎‎केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎यांनी जून २०२६ मध्ये शेतकरी कर्जमाफी ‎‎करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ‎‎उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य‎सरकारने //”मित्र” संस्थेचे मुख्य कार्यकारी…

Read More

पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत‎

श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा पंढरीला निघाला…वेशीपर्यंत भक्तीचा सागर लोटला, असे भावजागृत करणारे दृश्य ही पायदळी वारी मार्गस्थ होताना दिसून आले. अकोला जिल्ह्यातील वेशीवर भक्तांनी या पायदळ वारीचे स्वागत करीत…

Read More

Virat Kohli Launches One8 Brand in Gurugram; Dances to Karan Aujlas Song

गुरुग्राम24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राममध्ये आपला ‘One8’ ब्रँड लॉन्च केला. यासाठी रविवारी रात्री द्वारका एक्सप्रेसवेवरील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (यशोभूमी) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजलाही उपस्थित होता. कार्यक्रमात करण औजलाने अनेक गाणी गायली. त्याने विराट कोहलीसाठी आपले हिट गाणे ‘विनिंग स्पीच’ देखील गायले….

Read More

‘मांगी’चे पाणी जामखेडला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध:आज रास्ता रोको, अन्यथा मांगी तलावातच सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ..

करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर मांगीसह संपूर्ण तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांत नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि. २२)अहिल्यानगर-सोलापू र या महामार्गावरील मांगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मांगी तलावाच्या पाण्याबाबत…

Read More

दुकानदाराने समोसे रंगवून विकले:₹60 हजारात लोक स्वतःला बनवत आहेत कबाब रोल; मुलीला 10 वर्षे मुलगा बनवून ठेवले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती समोशांना रंग लावताना दिसत आहे. तर, ब्रिटनमध्ये एक अशी सेवा सुरू झाली आहे, ज्यात लोक ₹60 हजार रुपयांमध्ये स्वतःचा कबाब रोल बनवून घेऊ शकतात. तिकडे, अफगाणिस्तानात एका वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी 10 वर्षे मुलासारखे बनवून ठेवले. इंग्लंडमध्ये एका वकिलाने नदीतून कचरा काढून ती स्वच्छ केली,…

Read More

मंगळवेढ्यात बायपासवर मोठे खड्डे, रस्त्याकडेचे नागरिक धुळीने बेजार:रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला, नागरिकांनी व्यक्त केला संताप‎

मंगळवेढा बायपासवरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे कसरत असल्याचे चालक बोलत आहेत. रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक धुळीने बेजार झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी भाजप शहराध्यक्षांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनावर काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत…

Read More

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….

Read More

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎

कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक…

Read More

मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत

मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, लोकनृत्य आणि कथ्थकच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केले. या सादरीकरणाबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक…

Read More

विधान परिषद निवडणूक निकाल:6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित जागांचा फैसला आज, नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले असून, या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना…

Read More