शेतकऱ्यांना विनाअट सरसकटकर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी वशर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यातयावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरीविकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ही मागणी मान्य न झाल्यास सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही देण्यात आला. शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी जून २०२६ मध्ये शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यसरकारने //”मित्र” संस्थेचे मुख्य कार्यकारी…