Headlines

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- मी पुण्यातच, दिल्लीला गेलो नाही; पक्षाकडून व्हीप जारी

शिवसेना ठाकरे गटातील ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या ओमराजेंचे नाव या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेत आल्यामुळे, त्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल करत त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे….

Read More

तुमचे 'राजे' कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक पक्ष सोडून का जात आहेत याचा कधी विचार केला आहे का, असा सवाल करत तुमचे ‘राजे’ कधी…

Read More

MIT Dropout Aman Sangars Cursor AI Acquired by SpaceX for $60 Billion

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने एआय कोडिंग प्लॅटफॉर्म ‘कर्सर’ची मूळ कंपनी एनिसफियरला 60 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 5.67 लाख कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी एक विलीनीकरण करार केला आहे. या करारानंतर कर्सरचे 25 वर्षीय भारतीय वंशाचे सह-संस्थापक अमन संगर यांची अंदाजित निव्वळ संपत्ती वाढून 5.5 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 51.98 हजार…

Read More

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; चर्चांना आणि अफवांना अखेर पूर्णविराम

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विभागाला टाळे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने वृत्त विभाग बंद होण्याच्या सर्व अफवा आणि चर्चांना कायमचा…

Read More

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये…

Read More

मान्सून कमकुवत, देशाच्या 40% भागात पावसाची कमतरता:एमपी, राजस्थान, गुजरात-कर्नाटकवर ढग नाहीत; 7 दिवसांपासून तेलंगणामध्ये अडकला मान्सून

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा मोठा भाग व्यापलेला नाही. 17 जूनच्या सकाळी घेतलेल्या उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकवर मान्सूनचे ढग नाहीत. या राज्यांमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. हवामान विभागाच्या मते, देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. म्हणजेच, देशाच्या 40% भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचे मुख्य…

Read More

Ishaan Khatters Religion Query; Meme Response & Clarity

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता ईशान खट्टरने नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र ठेवले होते. यावेळी एका चाहत्याने ईशानला त्याच्या धर्माबद्दल प्रश्न विचारला. चाहत्याने लिहिले की, तो त्याच्या धर्माबद्दल गोंधळलेला आहे. यावर ईशानने आधी एका मीमद्वारे उत्तर दिले आणि नंतर आपली भूमिका स्पष्ट केली. अभिनेत्याने सांगितले की, तो कोणत्याही लेबलमध्ये नाही, तर माणुसकी, दया…

Read More

ISI शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी पाच आरोपींना अटक:पाकिस्तानच्या ISI हँडलर शहजाद भट्टीशी जोडलेले होते नेटवर्क, आतापर्यंत 12 जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI शी संबंधित दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी मंगळवारी या मॉड्यूलच्या इतर ७ सदस्यांना अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे दहशतवादी मॉड्यूलच्या आतापर्यंत १२ सदस्यांना अटक करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. दिल्ली पोलिसांनुसार, हे नेटवर्क पाकिस्तानमधील ISI हँडलर शहजाद भट्टीशी संबंधित होते….

Read More

‘देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न!’:ठाकरे गटातील फुटीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप, परिसीमन आणि घटनादुरुस्तीसाठी विरोधक लक्ष्य?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटातील फूट ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशात विरोधी पक्ष कमकुवत करण्याच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी…

Read More

काँग्रेस भाजपची ‘ए टू झेड’ टीम:प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले- काँग्रेसला भाजपला हरवण्यात नव्हे, तर सौदेबाजीत रस

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी नांदेड मतदारसंघातील उदाहरण देखील दिले आहे. तसेच कॉंग्रेस भाजपची ए टु झेड टीम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले, भाजप = काँग्रेस याचे हे एक…

Read More