Headlines

‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या…

Read More

ठाकरे गटाचा व्हीप अवैध ठरला?:सुषमा अंधारेंचा मोठा दावा- बंडखोरांचे पत्र आधीच पोहोचले; पक्षासमोरचे आव्हान वाढले

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे वृत्त असून, त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या नव्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता मिळाल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे गटाचे राजकीय आणि कायदेशीर आव्हान आणखी वाढले आहे. या…

Read More

डॉ. शिकारपूर यांच्या AI पुस्तकाच्या ब्रेल, ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन:डॉ. गोसावी म्हणाले; AI तंत्रज्ञान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) पुस्तकाच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ) आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडविणारे तंत्रज्ञान असून त्याचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या…

Read More

पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची…

Read More

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील 450 प्रस्ताव जप्त:डीडीआर सुरेखा फुपाटे यांच्या पथकाची कारवाई, प्रशासकाच्या नियुक्तीनंतर जप्तीची कारवाई

हिंगोली येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गंभीर आर्थिक अनियमितता, नियबाह्य कर्जवाटप या कारणांमुळे संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा जिल्हा उपनिबंधकाचा आदेश विभागीय सह निबंधक संतोष बिडवई यांनी कायम ठेवला आहे. त्यानंतर बुधवारी ता. १७ जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने पतसंस्थेमध्ये जाऊन ४५० प्रस्ताव तसेच इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हिंगोली येथील जिल्हा…

Read More

कुराश असोसिएशनची मानवाधिकार संस्थेविरोधात तक्रार:खेळाडूंच्या हितासाठी आक्रमक भूमिका; धायगुडेंवर बदनामीचा आरोप

कुराश असोसिएशन महाराष्ट्राने मानवाधिकार संरक्षण आणि जागरूकता संस्थेविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेकडून कुराश खेळ, खेळाडू, क्रीडा प्रमाणपत्रे, खेळाडू आरक्षण आणि पोलीस भरती प्रक्रियेशी संबंधित विषयांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून विविध शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. ही तक्रार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे करण्यात…

Read More

कल्याणी-पॅरामाउंटने 'सिंहा 4×4' चिलखती वाहन केले सादर:युरोसॅटरी 2026 प्रदर्शनात नव्या पिढीतील बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण

भारत फोर्ज लिमिटेडची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि पॅरामाउंट यांनी पॅरिस येथे आयोजित युरोसॅटरी २०२६ या जागतिक संरक्षण प्रदर्शनात ‘सिंहा ४x४’ या नव्या पिढीतील हलक्या चिलखती बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण केले. हे वाहन संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारत, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि इतर जागतिक बाजारपेठेतील सशस्त्र दलांच्या…

Read More

भारताचे संरक्षण उत्पादन ₹1.78 लाख कोटी झाले:एका वर्षात 15.6% वाढले; संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्रांच्या यशाबद्दलही दिली माहिती

भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन 2025-2026 मध्ये ₹1.78 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, हे 2024-2025 च्या ₹1.54 लाख कोटींच्या तुलनेत 15.6% नी वाढले आहे. तर, 2020-2021 (₹84,643 कोटी) च्या तुलनेत यात 110% ची मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-2014 मध्ये देशाचे स्वदेशी संरक्षण उत्पादन ₹43,746 कोटी होते, जे आता…

Read More

मुंबई-पुणे बुलेट ट्रेनने प्रवास 48 मिनिटांत:महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच, महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. हा संकल्प साकार करण्यासाठी जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडले…

Read More

रामचरणचा चित्रपट RC17 सुकुमार घाईघाईने बनवणार नाहीत:'पेड्डी' च्या यशानंतर पटकथा सुधारत आहेत दिग्दर्शक

सुपरस्टार राम चरण सध्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. 4 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर 300 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता ते ‘RC17’ चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा फ्रँचायझीचे दिग्दर्शक’ सुकुमार करणार आहेत. चित्रपटाच्या पटकथेवर अजूनही काम सुरू आहे. त्यामुळे, त्यांना चित्रपट बनवण्यासाठी वेळ हवा…

Read More