कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
अमरावती येथे १७ जून रोजी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात तीव्र आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये आंदोलकांनी मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ‘सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी नंतर पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध नोंदवला. हे आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी…