Headlines

Ayodhya Ram Mandir Shrines Missing; 1250 Shilas Vanish, Claims Santosh Dubey

सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांची चोरी काही नवीन नाही. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांचा दावा आहे की, 1989 मध्ये गाव -गावांतून शहर – शहरांतून आणि देश – विदेशातून पूजित होऊन अयोध्येत आलेल्या सोने-चांदी, हिरे-माणिक्य आणि अष्टधातूच्या 1250 शिळा आता ‘गायब’ झाल्या आहेत. या शिळा 2002 पर्यंत कारसेवकपुरममध्ये होत्या. मातीच्या…

Read More

भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात‎

भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची…

Read More

मिथुनदा @76, कधी पाण्याची टाकी, कधी फुटपाथवर झोपले:एका चुकीने ऋषी कपूरचे प्राण संकटात; राजकुमार म्हणाले होते – हे कुणाला उचलून आणले

कोई शक…, तेरे नाम का कुत्ता पालूं…, हे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचे उत्कृष्ट सदाबहार संवाद आहेत, जे आज ७६ वर्षांचे झाले आहेत. गेल्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले मिथुन चक्रवर्ती कधीकाळी नक्षलवादी होते, पण विजेचा धक्का लागून भावाच्या मृत्यूनंतर ते कुटुंबाकडे परत आले आणि मग पुण्यातील फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे…

Read More

प्रवेशोत्सव:बैलगाडी अन् ट्रॅक्टरमधून नवागतांची मिरवणूक‎, सव्वा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. १५) तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित अशा एकूण ४५६ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये सजविलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर…

Read More

श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक:सोमवती अमावास्या, अधिक मास एकत्र आल्याने भाविकांची गर्दी; पहाटे 4 पासून घेतले दर्शन‎

सोमवती अमावास्येच्या पावन पर्वानिमित्त खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत देशाच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे १ लाख भाविकांनी निद्रिस्त अवस्थेतील मारुतीरायाचे दर्शन घेतले. यंदा सोमवती अमावास्या अधिकमास (पुरुषोत्तम मास) या अत्यंत शुभ योगासह आल्याने या दर्शनाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते. यंदाच्या सोमवती अमावास्येचा कालावधी…

Read More

हवामान:मान्सून ‘बेपत्ता’: उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांत भारतावरील ढग गायब, देशात 4 ते 15 जूनदरम्यान 64% कमी पावसाची नोंद

देशातील एका मोठ्या भागाच्या सॅटेलाइट छायाचित्रांमधून नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ढग गायब होऊ लागले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आणि मध्य भारताच्या अनेक भागांत मान्सून दाखल झाला असला तरी देशातील मोठ्या भूभागावर पावसात मोठी घट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 ते 15 जूनदरम्यान देशात केवळ 19.2 मिमी पाऊस झाला आहे. तर या कालावधीसाठी…

Read More

आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती अश्विनी सोनवणे यांची भेट:सभापतींनी रुग्णांच्या समस्या जाणून घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना‎

ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य केंद्रातील अडीअडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने फुलंब्री पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी सोमवारी (१५ जून) आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या . या भेटीदरम्यान उपसभापतींनी विशेषतः महिलांचे आरोग्य आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर भर दिला. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या…

Read More

परिस्थिती हाताळण्यासाठी एसीपींची घटनास्थळी धाव:संभाजीनगरच्या बायजीपुरा हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, आरोपीच्या अटकेसाठी घाटीत जमाव

मासे विक्रीसाठी दुकान लावण्याच्या कारणावरून बायजीपुऱ्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी रात्री घाटीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताचे नातेवाइक, मित्र असा मोठा जमाव घाटीत जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातलगांनी घेतली. शाहरुख शकील खान (३०) असे मृत तरुणाचे नाव…

Read More

जेवर विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू:जमीन देणारे शेतकरी लखनऊला पोहोचून योगींना भेटले, डॉ. राशिद म्हणाल्या- तुम्ही PM व्हा

नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. सोमवारी लखनऊहून इंडिगोचे विमान पहिल्यांदा येथे उतरले. वॉटर कॅननने विमानाला सलामी देण्यात आली. हे विमान 161 प्रवाशांना घेऊन बेंगळुरूला जाईल. दुसऱ्या विमानाने, विमानतळ बांधकामासाठी आपली जमीन देणाऱ्या 20 महिलांसह 170 शेतकरी नोएडा येथून लखनौला पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर हेरा राशिद…

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More