Headlines

जुलै अर्धा संपला; महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाची दडी:लातूर, परभणी, यवतमाळसह सोलापुरातही मोठी तूट

राज्यात जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने राज्यात पुढील किमान पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्ट दिसत असून, पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट…

Read More

Operation Sindoor Impact, procurement worth Rs 10 lakh crore; Army preparing for long war, major change in defense strategy

Marathi News National Operation Sindoor Impact, Procurement Worth Rs 10 Lakh Crore; Army Preparing For Long War, Major Change In Defense Strategy मुकेश कौशिक | नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण खरेदीच्या पद्धतीत वेगाने बदल झाला आहे. गेल्या १४ महिन्यांत मंजूर झालेल्या विक्रमी प्रस्तावांवरून असे संकेत मिळतात की, लष्कराला आता केवळ मर्यादित…

Read More

वांगचुक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा:सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन

नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशातील तरुणांचे भवितव्य अंधारात आले आहे. याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून हे सरकार मात्र पूर्णपणे असंवेदनशील झाले आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सोनम…

Read More

Telangana Murder Accused Rajkumar Found Dead; POCSO Case Suspect

हैदराबाद1 तासापूर्वी कॉपी लिंक तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे. मृतदेहाजवळ कीटकनाशकाची एक बाटलीही सापडली आहे. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणाची पुष्टी तपासणीनंतरच होईल. राजकुमारविरुद्ध मे…

Read More

Satara Police Security Plan for Palkhi Procession; 2700 Officers Deployed

संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी पालखी १८ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, या चार दिवसां . पालखी मार्ग, प्रमुख मुक्कामस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, पाकीटमारी तसेच महिलांशी गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील डीबी पथकांसह विशेष गस्त…

Read More

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:'टिन्नू टीपूसोबत बोलत होता' असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी करण्याचा हेतू नव्हता

अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप खासदारांनी सपा अधिवक्ता सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कन्हैया पाल यांच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर दिले आहे. 9 जुलै 2026 रोजी त्यांचे वकील ऋषी के अवस्थी यांच्यामार्फत पाठवलेल्या चार पानी उत्तरात, निशिकांत दुबे यांनी…

Read More

चेंबूर झाड दुर्घटना:चौकशी समितीचा अहवाल सादर, दोषी कंत्राटदाराला 5, तर सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड; पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चीट

चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याच्या गंभीर दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लाखो रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, पालिकेच्या रस्ते आणि…

Read More

सार्वजनिक ठिकाणी पोर्न पाहण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली:सुप्रीम कोर्ट म्हणाले- सरकारकडे जा, हा कायदा बनवणाऱ्यांचा प्रश्न आहे

सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी पोर्नोग्राफी पाहण्यावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हा कायद्याचा नव्हे, तर धोरणाचा विषय आहे. यावर केंद्र सरकार आणि विषय तज्ञांनी निर्णय घ्यावा. कोर्टाने म्हटले की, हा मुद्दा निश्चितपणे महत्त्वाचा आहे, परंतु यात असा कोणताही कायदेशीर प्रश्न नाही ज्यावर कोर्टाने विचार करावा. हा…

Read More

अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका

अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले:निधी असूनही खात्यात जमा नाही; संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, वेतन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही पंचायत समिती स्तरावरून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा वेतन निधी शासनाने…

Read More