Headlines

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने पाऊल टाकलं तर स्वागतच:बच्चू कडूंची भूमिका, म्हणाले- हा भाजप आणि शिवसेनेचाच मूळ विचार

शिवसेना (शिंदे गट) नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरू केलेल्या आंदोलनाचे स्वागत करत, “उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने एक पाऊल टाकत असतील तर त्याचे स्वागतच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीच्या…

Read More

Nagpur: Bavankule Slams Uddhav Thackeray On Hindutva

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणे . उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली, आता ती टिकवावी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह…

Read More

14 व्या वर्षी AI कंपनीचा मालक बनले जैनम:बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर ऑफिस, फक्त 6 वर्षांच्या वयात यूट्यूब चॅनलची सुरुवात केली

शालेय शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करून जैनम जैन यांनी जगभरात नाव कमावले आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्टअपचे संस्थापक आहेत. त्यांच्या स्टार्टअपचे नाव ‘मेंगो इंजिन’ (Mengo Engine) आहे. जैनमचे कार्यालय दुबईतील बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर आहे. दुबईमध्ये जैनम कंपनीचे मालक आहेत जैनम जैन 14 वर्षांचे आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव मेंगो इंजिन आहे….

Read More

कर्जमाफीत एकही शेतकरी वंचित राहणार नाही:राम मंदिरातील चोरांना योगी सरकार सोडणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा विश्वास

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत, “एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. तर राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणात “चोरी करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकार कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मात्र बोलण्यास त्यांनी…

Read More

जिल्हा बँक निवडणूक:पैठणमध्ये 4 तासांत 86.66 टक्के मतदान, आमदार विलास भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते १२ या चार तासांत उत्साहात मतदान झाले. विविध मतदारसंघांतील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत दुपारी १२ वाजेपर्यंत ८६.६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची…

Read More

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना…

Read More

6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांच्या राज्याला महत्त्वाच्या सूचना

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबई-ठाण्यात…

Read More

'आम्ही रस्त्यावर, ते फक्त पोस्ट टाकतात':अमित साटमांचा राज ठाकरेंना टोला, संदीप देशपांडेंचा पलटवार- तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर असणं नव्हे

मुंबईतील मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरण आणि महापालिकेच्या कामकाजावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे हसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच आज राज ठाकरे यांनी या असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. आता अमित साटम…

Read More

लोहगड बदनामीविरोधात गिर्यारोहण महासंघ आक्रमक:किल्ल्याची बदनामी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या

लोहगड किल्ल्यावर नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनेनंतर समाजमाध्यमांवर किल्ल्याची बदनामी सुरू झाली आहे. यावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महासंघाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महासंघाच्या मते, लोहगड हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वाचा…

Read More

'मातृभूमी'वर सेन्सर बोर्डाने बंदी घातली नाही:सलमान खान फिल्म्सने प्रमाणीकरण थांबल्याच्या बातम्यांना निराधार म्हटले

सलमान खान फिल्म्सने त्यांच्या आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ बद्दल सुरू असलेल्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. प्रोडक्शन हाऊसने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, चित्रपटाची सीबीएफसी प्रमाणीकरण प्रक्रिया थांबली असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणीकरणासाठी पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वृत्तांवर…

Read More