Headlines

‘कंत्राटीं’ना दिलासा देण्याचा प्रयत्न; 47 कामगारांची सेवा अटींवर बहाल!:अपात्र तरी मानवतेच्या दृष्टीने अनुभव लक्षात घेता मिळाली संधी‎

. सुरक्षेसह, सुविधा नियमितपणे मिळाव्यात या उद्देशाने मनपातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. कारण, गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात टंकलेखक तसेच संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने ते काम करण्यास पात्र नाहीत, असे कारण देत तत्काळ कामावरून कमी करण्यात आले…

Read More

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, खासगी नोकर असल्यासारखे वागू नका:माजी आ. राहुल जगतापांचा इशारा; चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलवर मोर्चा‎

लोणीव्यंकनाथ येथील दोन चिमुरड्या बहिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलक तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयावर लोणी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार राहुल जगताप यांनी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देत, “तुम्ही आमदार विक्रम पाचपुते…

Read More

नव्या गाड्यांसाठी V2V प्रणालीचे मसुदा नियम जारी:गाड्या एकमेकांशी संवाद साधतील, तीव्र वळणावरही आधीच मिळेल अलर्ट

कल्पना करा, तुमची कार अशा वळणावर पोहोचणार आहे जिथे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेव्हाच गाडी संभाव्य धडकेचा इशारा देईल. केंद्र सरकार रस्ते सुरक्षेसाठी अशी तंत्रज्ञान नवीन गाड्यांमध्ये अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणांचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2028 पासून तयार होणाऱ्या…

Read More

पावसाळी पर्यटनासाठी हजारो निसर्गप्रेमी जिल्ह्यात दाखल:मुंबई, पुणे व नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन, हॉटेल्स व होम-स्टे हाऊसफुल‎

मान्सूनचे आगमन होताच अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. चोहीकडे पसरलेली हिरवीगार शाल, डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची दुलई यामुळे निसर्गाचे अलौकिक सौंदर्य फुलून आले आहे. या निस . पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून दररोज ५ ते ७ हजारांहून अधिक…

Read More

मुळा धरणात 16 टीएमसी पाणी; तरी खरिपाचे आवर्तन अधांतरी!:हलक्या सरींमुळे खरीपाच्या पिकांना अंशतः आधार‎

महिनाभरात घाटमाथ्यावर अर्थात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मुळा धरणाचा जलसाठा १६ टिएमसी झाला आहे. त्यामुळे धरणांतील उपसा सिंचन सुरू करण्यात आले. परंतू एलनिनो सावटामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेऊन सिंचन योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे खरिपात गरज असूनही कालव्यांचे आवर्तन मात्र रखडले…

Read More

वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन‎

ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते”…

Read More

पेलेट गनवर बंदीची मागणी:माजी आयपीएस अधिकाऱ्यांसह दोन पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद आणि इतर दोघांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून पॅलेट गनच्या वापरास बंदी घालण्याची मागणी केली. यापैकी दोघांचा दावा आहे की, २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात ते पॅलेट गनने जखमी झाले होते. याचिकाकर्ते यशोवर्धन आझाद, प्रशांत कुमार आणि शेख इरशाद मन्सूरी यांनी वकील वृंदा ग्रोवर यांच्यामार्फत ही…

Read More

चिंचपूर वि. वि. सोसायटीच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकार पॅनलचा एकतर्फी विजय:सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला; विजयानंतर केला उमेदवारांचा सत्कार‎

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित चिंचपूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सिद्धेश्वर सहकारी शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गत ३९ वर्षांची (१९८७ ते २०२६) सहकार्याची व सेवेची परंपरा राखत या पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडवला असून, त्यांना खातेही उघडता आले नाही. सिद्धेश्वर पॅनलच्या विजयी…

Read More

धुळेप्रमाणे नाशिकलाही समान विमा दर द्या:भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांची निवेदनाद्वारे मागणी‎

प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यात पीकविमा हप्त्यात मोठी तफावत असल्याचा दावा करत, धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यासाठीही एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी मित्र तथा भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्ताजी भरणे आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे. खरीप…

Read More

कर्मयोगी उपाधी देऊन राज्य शासनाने चांगदेवराव होळकरांचा गौरव करावा:लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनच्या शोकसभेत एकमताने ठराव‎

कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा नाफेडचे माजी अध्यक्ष स्व. चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार, शिक्षण आणि शेतकरी हितासाठीच्या आजीवन योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर’ ही उपाधी शासनाने अथवा . दि लासलगाव मर्चन्टस् असोसिएशन व बाजार समिती, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २७) श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन…

Read More