Headlines

शिरूर बायपास परिसरात भीषण अपघात; दोन जणांचा दुर्दैवी अंत

तालुक्यातील वाडेगव्हाण येथील उद्योजक, लोकनियुक्त सरपंच प्रियंका यादव यांचे पती किशोर नामदेव यादव (वय ३८) यांचा शिरूर (पुणे) बाह्यवळण रस्त्यावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हॉटेल समोरील महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०, रा. पलूस-कुंडल, जि. सांगली) यांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर यादव…

Read More

एचआयव्ही रोखण्यासाठी रॅली, पथनाट्य अन् स्पर्धांद्वारे जनजागृती:शहरातून निघाली जनजागृती रॅली, आज रेड रन अन् प्रश्नमंजुषा स्पर्धेचे होणार आयोजन‎

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगरमार्फत बुधवारी शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीच्या मुख्य कार्यक्रमास डॉ. संतोष विधाते जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. सुच . एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक युवकाने एचआयव्ही एड्सबाबत सविस्तर माहिती प्राप्त केल्यास भविष्यात त्यांच्यापर्यंत एचआयव्ही संसर्ग…

Read More

युवक देशाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासाचे प्रमुख घटक:डॉ. बाळासाहेब खेडकर यांचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात‎

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन व नशा मुक्त भारत अभियान उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थ . या कार्यक्रमासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉ. दीपक पंजाबी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यसनमुक्ती…

Read More

जयपूरमध्ये पावसामुळे वाहतूक कोंडी, झाडे पडली, बस उलटली:उत्तराखंडमधील देहरादून-टिहरीमध्ये भूस्खलन; पुढील 4 दिवस 15 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

उत्तर बंगालच्या उपसागरातही हवामान प्रणाली तयार झाल्याने बुधवारी 20 राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला. वायव्य मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहेत. यामुळे पुढील 4 दिवसांपर्यंत मध्य प्रदेश, यूपी, राजस्थानसह 15 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमधील 5 हून अधिक जिल्ह्यांमध्ये बुधवारी जोरदार पावसाची नोंद झाली. जयपूरमध्ये बुधवारी 4 तासांपेक्षा जास्त…

Read More

दारामध्ये गॅसची पाइपलाइन, तरी 65 दिवसांपासून मीटरची प्रतीक्षा:नागापूर एमआयडीसीतील 5,600 कामगारांच्या रोजगार अडचणीत‎

बंडू पवार | अहिल्यानगर नागापूर औद्योगिक वसाहतीतील ४५ उद्योगांनी कोट्यवधी रुपये खर्च करून पाइपलाइन गॅसचे कनेक्शन घेतले; मात्र गॅस सुरू करण्यासाठी आवश्यक मीटरच उपलब्ध नसल्याने हे उद्योग मागील ६५ दिवसांपासून गॅसच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात केवळ एका उद्योगाला मीटर मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित उद्योगांना नाइलाजाने महागडे व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरावे लागत असून, त्याचा थेट परिणाम…

Read More

अकोल्यात मान्सूनच्या मध्यातच 112 टक्के पावसासह श्रावणाचे दमदार स्वागत

श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भंडारदरा परिसरातील डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरला आहे. अकोले तालुक्यात जूनपासून १२ ऑगस्टपर्यंत ५५१.१ मिमी पाऊस झाला. सामान्य २९६.३ मिमीच्या तुलनेत तो १८६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत झालेल्या २५४.४ मिमीच्या तुलनेत यंदाचा पाऊस २९६.७ मिमीने अधिक आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात ११६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. डोंगररांगांवरची ही हिरवाई यंदाच्या दमदार…

Read More

श्रीरामाविषयी अकबरुद्दीन ओवेसींचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित; समन्स रद्दला कोर्टाचा नकार:8 डिसेंबर 2011 रोजी नांदेडच्या सभेत केली होती रामासह कौसल्येची टिंगलटवाळी

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी ८ डिसेंबर २०११ रोजी नांदेड येथील सभेत प्रभू श्रीराम, माता कौसल्या यांची टिंगलटवाळी करणारी विधाने केली होती. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि २९८ अन्वये दा . न्या. आर. एम. जोशी यांनी ओवेसींची याचिका फेटाळून लावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी निकालाचा संदर्भ…

Read More

जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ:अनेक दिवसांच्या त्रासानंतर नागरिकांना दिलासा; वाहतूक हाेणार सुलभ‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (दि. ४) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जायखेडा–बिजोटे हा परिसरातील दळणवळणाच्या…

Read More

घोटी-त्र्यंबकेश्वर पाच मीटरचा रस्ता अचानक 15 मीटर:जमिनीस विरोध, मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या; कृती समितीची भूमिका‎

घोटी–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या भूसंपादनावरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पाच मीटर असलेला वहिवाट रस्ता कागदोपत्री थेट १५ मीटर कसा झाला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढीव १५ मीटर क्षेत्राचा . याच पार्श्वभूमीवर कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व कायदेशीर सल्लागार अरुण पोरजे यांनी १५ मीटर क्षेत्राचा योग्य मोबदला आधी द्यावा…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस:जंतर-मंतरवरील आंदोलनावर शहा उत्तर देऊ शकतात, रिजिजू म्हणाले- विरोधकांना हवे असल्यास अधिवेशन वाढवू शकतात

आज मान्सून सत्राचा शेवटचा दिवस आहे. 20 जुलै रोजी सुरू झालेल्या सत्रात विरोधक NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून सतत गदारोळ करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जंतर-मंतरवरील निदर्शनांवर संसदेत चर्चा करण्याची ऑफर देत अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. वेळ निश्चित झाल्यावर ते गुरुवारी उत्तर देऊ शकतात. राहुल गांधी म्हणाले की, विरोधकांना शहा यांचे “व्याख्यान” नको…

Read More