Headlines

सरदार सरोवर प्रकल्पाचे निष्पक्ष पुनर्मूल्यांकन करावे:'जन आयोगा'चा अहवाल जाहीर, पुनर्वसन अपूर्ण अन् पर्यावरणाचे मोठे नुकसान

सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्पाचे निष्पक्ष पुनर्मूल्यांकन आणि आर्थिक पुनर्परीक्षण केले जावे, अशी शिफारस एका स्वतंत्र ‘जन आयोगा’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात केली आहे. प्रकल्पाचे पुनर्वसन अपूर्ण असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जलबिरादरी (महाराष्ट्र), डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट (ओडिशा) आणि हिमधारा (हिमाचल प्रदेश) या तीन सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने या जन आयोगाचे…

Read More

उपसभापती सचिन अहिर पुणे दौऱ्यावर:शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी करणार काम

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी पुणे शहराला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्ष संघटन, पुण्यातील सद्यस्थिती आणि विविध समकालीन विषयांवर भाष्य केले. उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळत असलो तरी मी पक्षाचा एक कार्यकर्ता असून संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिर यांनी जेजुरी देवस्थानालाही भेट दिली. तेथील विकासनिधी आणि…

Read More

TV वर बंद, पण यूट्यूबवर सुपरहिट!:डॉ. अमोल कोल्हेंची 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका आता आठवड्याचे 6 दिवस

टीआरपीच्या वाढत्या स्पर्धेमुळे वाहिन्यांनी नव्या मालिकांचा धडाका लावला असून, याचा फटका डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेला बसला. वाहिनीने अवघ्या पाच महिन्यांत आणि 152 भागांतच या मालिकेला अचानक निरोप दिला. मात्र, मालिका अशा प्रकारे बंद झाल्यानंतर यातील मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ती…

Read More

जोधपूरमध्ये 5 तासांत 63 हजार मिरची वडे खाल्ले:31 किलोचा मिरची वडा बनवला; एका तरुणाने 12 सेकंदात खाल्ला

जोधपूरमध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारी ‘मिरची वडा महोत्सव’ झाला. दैनिक भास्करच्या जोधपूर आवृत्तीच्या ३०व्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ५ तासांत ६३ हजार मिरची वडे खाल्ले गेले. महोत्सवात शहरवासीयांनी नवा विक्रम केला. अशोक उद्यानाच्या हिरवळीत चटपटे मिरची वडे लोकांना खूप आवडले. महोत्सवाचे मुख्य आकर्षण ३१ किलोचा विशाल मिरची वडा होता. हा जोधपूरमध्ये बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मिरची…

Read More

हिंगोलीत शिक्षकांच्या कमतरतेवरून गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव:7 दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा

हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत जटाळवाडी (ता.कळमनुरी) येथील गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना सोमवारी ता. ३ घेराव घातला. सहा वर्गासाठी तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत सध्याच्या स्थितीत १०६…

Read More

'रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल!:गिरीश महाजन म्हणाले- "राज्यातला माणूस PM झाला तर वाईट काय?; भुजबळांशी 'दुराव्या'वरही दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी ‘माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल’ असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा देणारे सूचक विधान केले आहे. “आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे? देवेंद्रजींचे वय अजून कमी आहे,…

Read More

आज सोने-चांदीच्या दरात वाढ:10 ग्रॅम सोने ₹1.43 लाखांवर, एक किलो चांदी ₹2.17 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा दर 105 रुपयांनी वाढून 2.17 लाख रुपयांवर पोहोचला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 3 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपये झाला आहे. कॅरेटनुसार सोन्याचा भाव देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव स्रोत: goodreturns 3 ऑगस्ट…

Read More

Bhiwandi-Thane Highway Potholes Death; TDRF Jawan & Woman Killed in Accidents

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (TDRF) जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर आणि मह . ‘देवदूताला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात प्राण गमवावे लागले’ रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर…

Read More

ग्वाल्हेरमध्ये युवकाने ट्रेनसमोर उडी मारली:सुसाइड नोटमध्ये तीन नावे लिहिली; म्हटले- यांनी कर्जाच्या बहाण्याने 23 लाख रुपये ठगले

ग्वाल्हेरमध्ये कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आणि बनावट कागदपत्रांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या जसपाल सिंग यादव नावाच्या एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याने एक आत्महत्या नोट (सुसाइड नोट) देखील सोडली आहे. ज्यात लिहिले आहे की, ‘सिंधियाजी, जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल, तेव्हा मी हे जग सोडून गेलो असेन.’ हा तरुण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य…

Read More

पेट्रोलच्या भावात पाणी विकून मोठी फसवणूक:गडकरींनी राजीनामा द्यावा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

ई- 20 इंधनाच्या नावाखाली थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळून वाहनधारकांची मोठी फसवणूक केली जात आहे. हा एक महाघोटाळा असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला….

Read More