Headlines

Karuna Munde Attacks Pankaja and Dhananjay Munde Over Political Exit Statements | Beed Politics | BJP

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘राजकीय निवृत्ती’ आणि ‘एक्झिट’ या शब्दांची जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी अलिकडेच राजकारणातील गलिच्छपणा आणि वैतागातून निवृत्तीबाबत सूचक वक्तव्ये केली होती. यावर आता करुणा शर्मा य . मुंडे बहीण-भावाच्या वक्तव्याचा समाचार घेताना करुणा शर्मा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “तुम्ही दोघांनीच आतापर्यंत गलिच्छ राजकारण…

Read More

मुंबईतील एसआरए कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची भेट:SRA कारभारावर रोहित पवारांचे ताशेरे, प्रलंबित प्रकल्पांवरून प्रशासनाला धरले धारेवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने योगायोगाने भेट झाली. याप्रसंगी रोहित पवार यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि रहिवाशांना न मिळालेले…

Read More

दतियात भाजपचा पुन्हा पराभव, 6056 मतांनी काँग्रेस विजयी:नरोत्तम यांच्या बूथवरही काँग्रेसला आघाडी; आशुतोष म्हणाले- भाजपला आई म्हणणाऱ्यांनी फसवले

दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा भाजपचा पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 6056 मतांनी पराभव केला. माजी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्या मतदान केंद्र क्रमांक 121 वरही भाजपचा पराभव झाला, जिथे काँग्रेसला 291 आणि भाजपला 264 मते मिळाली. मतमोजणी केंद्रात भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी म्हणाले, पराभवाचे विश्लेषण करू. जे…

Read More

डॉ. शिवाजीराव कदम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष:डॉ. कुमार सप्तर्षींच्या निधनानंतर एकमताने निवड

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते; डॉ. सप्तर्षी सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. या बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि….

Read More

TRAI ने माय कॉल ॲप पुन्हा लॉन्च केले:आता ग्राहक कॉल गुणवत्तेला रेटिंग देऊ शकतील, यामुळे सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या ‘TRAI MyCall’ मोबाइल ॲप्लिकेशनची नवीन आणि सुधारित आवृत्ती लॉन्च केली आहे. या ॲपद्वारे दूरसंचार ग्राहक त्यांच्या व्हॉइस कॉलिंगच्या अनुभवाला थेट रेटिंग देऊ शकतील आणि त्याची तक्रार नोंदवू शकतील. नियामकाचा उद्देश ग्राहक फीडबॅक तांत्रिक नेटवर्क डेटाशी जोडून सेवेच्या गुणवत्तेचे अधिक चांगले मूल्यांकन करणे आणि ती…

Read More

Navodaya Vidyalaya Class 6 Admission Date Extended

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मधील इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. . जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी (JNVST-2027) अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही होती, ती आता ०७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बी….

Read More

चालत्या ट्रेनमध्ये युवकांचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ:दरवाजांवर लटकले, छतावर चढून रील बनवली; रेल्वेने सांगितले- FIR होईल

पाली येथील प्रसिद्ध गोरमघाट रेल्वे सेक्शनमध्ये काही तरुणांनी धावत्या ट्रेनमध्ये जीवघेणे स्टंट केले. तरुणांनी धावत्या ट्रेनच्या दरवाजांना लटकून, फुटबोर्डवर (पायदान) उभे राहून आणि ट्रेनच्या बाहेरील भागाला धरून धोकादायक स्टंट केले. या तरुणांच्या स्टंटचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात स्टंटबाज आपला जीव धोक्यात घालून रील्स बनवताना दिसत आहेत. व्हिडिओच्या आधारे आता आरोपींची ओळख पटवली जात आहे….

Read More

'मातोश्री'वरील बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी:एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय?; उद्धव ठाकरेंनी झापले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी…

Read More

जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे:ओबीसींच्या हक्कासाठी सरकारला झुकविल्याशिवाय थांबणार नाही, विजय वडेट्टीवारांचा एल्गार

सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ची आज भंडारा येथून उत्साहात सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांवर भाष्य करत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी…

Read More

नितीन नबीन यांच्या जागेवर प्रशांत किशोर यांचा विजय निश्चित:बांकीपूरमध्ये 16887 मतांनी आघाडीवर; मध्य प्रदेशातील दतियामध्ये काँग्रेसला आघाडी, गुजरातमध्ये भाजप जिंकली

बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. बिहारमधील बांकीपूरमध्ये जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर 16,887 मतांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. 27व्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत प्रशांत यांना 53,566 मते मिळाली आहेत. तर भाजपचे नीरज कुमार यांना 38,893 मते मिळाली आहेत. बांकीपूरची जागा बिहार भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची पारंपरिक…

Read More