Headlines

साईनामाच्या जयघोषात पैठण ते शिर्डी पायी दिंडीचे प्रस्थान:18 वर्षांची अखंड परंपरा सुरू, शेकडो भाविकांचा सहभाग, ‘साईनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय‎

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पैठण ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे यंदा १८ वे वर्ष आहे. मंगळवारी (दि. १) सकाळी ८ वाजता साईनामाच्या जयघोषात शेकडो साई भक्तांच्या उपस्थितीत दिंडीचे पैठण येथून उत्साहात प्रस्थान झाले. ओम साईराम’, ‘साईनाथ महाराज की जय’च्या ज . साईनाथ भक्त परिवार पैठणकर यांच्या वतीने दरवर्षी या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. चार दिवसांच्या…

Read More

अभिनेत्री साधना यांची 1 रुपयांपासून चित्रपटांना सुरुवात:'साधना कट'मुळे देशभरात गाजल्या, शेवटच्या दिवसांत आर्थिक अडचणींशी झुंजल्या

हिंदी सिनेमाच्या 60 आणि 70 च्या दशकात एक अशी अभिनेत्री आली, जिने आपल्या सौंदर्य, अभिनय आणि शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. तिचे नाव होते साधना शिवदासानी. कधीकाळी तिचे चित्रपट हिट होत होते आणि तिची हेअरस्टाईल संपूर्ण देशात ट्रेंड करत होती, पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तिला आजारपण, आर्थिक अडचणी आणि एकटेपणाचा सामना करावा लागला….

Read More

परिपूर्ण विद्यार्थी हीच राष्ट्राची खरी संपत्ती- डॉ. अशोक चव्हाण:लासूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रेरणा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

भारत हा युवकांचा देश असून देशाचे वर्तमान आणि भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. आत्मविश्वास, योग्य नियोजन, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीचा व विचारांचा सकारात्मक उपयोग करून स्वतःसोबत राष्ट्राचेही भविष्य घडवावे, असे प्रतिपादन डॉ.अशोक चव्हाण यांनी केले. म.शि.प्र.मंडळ संचलित छत्रपती शाहू महाविद्यालय, लासूर स्टेशन येथे…

Read More

शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर रात्री बिबट्याने केला हल्ला:सोयगाव तालुक्यातील शिवारात वरखेडी तांडा येथील घटना‎

वरखेडी तांडा (ता. सोयगाव) शिवारात शेत राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जखमी शेतकऱ्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. वरखेडी तांडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर वामन लहाने (४२) यांची वरखेडी शिवारात गट…

Read More

विजयने 40 हजारांचा सनग्लास वृद्ध महिलेला घातला:महिला म्हणाली- हिरो आज समोर उभा होता; CM मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडण्यास गेले होते

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी मंगळवारी मेट्टूर येथे कावेरी डेल्टा जिल्ह्यांतील सिंचनासाठी मेट्टूर धरणाचे दरवाजे उघडले. सलेमला जात असताना ते चिन्नागवुर येथील एका वृद्ध महिला चेल्लम यांच्या घरी गेले. विजय यांनी चेल्लम यांच्याशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. याचवेळी त्यांनी आपला डिओरचा सनग्लास काढून चेल्लम यांना दिला. याची किंमत सुमारे 40 हजार रुपये असल्याचे सांगितले जात…

Read More

फुलंब्री, लाडगाव, औराळा, पैठणला रास्ता रोको:आंदोलनाच्या माध्यमातून मनाेज जरांगे पाटील यांना गावागावांतून मिळतोय पाठिंबा, प्रशासनाला दिले निवेदन‎

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त आणि तीव्र पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, कन्नड तालुक्यातील औराळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ती . पैठण | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणमध्ये रास्ता…

Read More

अभिषेकसाठी ऐश्वर्या रायने नाकारला होता चित्रपट:शाहरुखच्या ‘हॅपी न्यू इयर’मधून पुनरागमन करणार होती, पत्नी म्हणून घेतला निर्णय

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांना 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ चित्रपटासाठी दिग्दर्शिका फराह खान यांची पहिली पसंती मानले जाते. मात्र, मुलगी आराध्याला जन्म दिल्यानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत असलेल्या ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्यांची जोडी जमणार होती, तर त्यांचे पती अभिषेक बच्चन देखील चित्रपटाचा भाग होते. शाहरुख खान, दीपिका…

Read More

जायकवाडी अभयारण्य परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दर्शन:अभयारण्य देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास क्षेत्र‎

यंदाच्या संपूर्ण स्थलांतरित पक्षी हंगामात जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात एकही फ्लेमिंगो दिसून आला नसताना सप्टेंबरच्या प्रारंभी अचानक फ्लेमिंगोंचे दर्शन झाल्याने पक्षिप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणतः मे महिन्यात फ्लेमिंगोंचा परतीचा हंगाम संपतो. त्यानंतर हे पक्षी आपल्या मूळ अधिवासाकडे परततात. सध्या त्यांच्या विणीचा काळ सुरू असताना जायकवाडीवर त्यांचे आगमन होणे हा पक्ष्यांच्या बदलत्या…

Read More

खेळणा, केळगाव आणि चारनेर वगळता 5 प्रकल्प कोरडेठाक:भविष्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार‎

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पाशिवाय इतर प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह परिसरातील बारा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणात सद्य:स्थितीत ८३% उपयुक्त जलसाठा असल्याने किमान सिल्लोड शहरासह या धरणावर अवलंबून असलेल्या बारा गावांना पिण्याच्या…

Read More

MPच्या चित्रकूटमध्ये 400 दुकाने पाण्याखाली:उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांत शाळा बंद, बिहारच्या 14 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 2 मीटर वरून वाहत आहे. रामघाटातील 400 दुकाने आणि 20-25 हॉटेल्स पाण्याखाली गेली आहेत. 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये मुसळधार पावसामुळे हंगामी नदीला पूर आला. पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले. तर, चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीचे पाणी गुडघ्यांपेक्षा वरून वाहत आहे. 500 दुकाने आणि 20-25…

Read More